Page 333 of महाराष्ट्र पॉलिटिक्स News

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवाजी महाराजांच्या आग्र्यातील बंदी होण्याच्या घटनेचा उल्लेख करून भाजपावर निशाणा साधला आहे.

विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या मुद्द्यावरून सध्या मोठा राजकीय वाद सुरू असताना राज्यपालांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्र्यांची फसवणूक कशाला?; आशिष शेलार यांचा मुंबई महापालिकेला सवाल

जर हे सरकार पडलं, तर भाजपा चांगला पर्याय देईल, असं म्हणत अमृता फडणवीस यांनी भाजपाच्या आगामी काळातील युतीबद्दल भाष्य केलं.

आता पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शिवसैनिकांकडून मुंबईतील व्यापाऱ्यांकडून वर्गणी गोळा केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. यावरून माजी खासदार निलेश राणे…

एमपीएसीच्या बोर्डवरील रिक्त जागा भरण्यासाठीची अंतिम यादी राज्यपालांकडे नेमकी कधी मंजुरीसाठी आली, यावर राजभवनाकडून खुलासा करण्यात आला आहे.

देशाचं सत्ताकेंद्र असलेल्या राजधानी दिल्लीत अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. तर दुसरीकडे राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्याचं दिसत आहे.

“खोटं बोलणारं सरकार म्हणजे महाविकास आघाडी सरकार असून, काहीही झालं की, वेळ मारून न्यायची एवढच यांचं काम आहे”, अशी टीका…

उद्धव ठाकरेंच्या कौतुकाबद्दल भाजपाने शरद पवार यांना प्रश्न केला आहे. त्याचबरोबर पाच उदाहरण सांगत पवारांना टोलाही लगावला आहे.

मुंबईतील बहुप्रतिक्षित बीडीडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पाचा शुभारंभ झाला. यावेळी काँग्रेसचे मंत्री सतेज पाटील यांनी आदित्य ठाकरे यांचं तोंडभरून कौतुक केलं…

“हे स्वप्न कधीच पाहिलं नव्हतं”; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा शुभारंभ

“पंडित नेहरू यांच्यावरील टीका राज्यपालांना शोभत नाही. त्यांनी भाजपाचा कार्यकर्ता बनावं, मग त्यांना स्वातंत्र्य आहे की, काय बोलावं”, असा टोला…