Page 348 of महाराष्ट्र पॉलिटिक्स News
एकेकाळी नारायण राणे यांची मुंबईच्या पूर्व उपनगरांत प्रचंड दहशत होती, अशी चर्चा ऐकावयास मिळते. पुढे शिवसेनेसारख्या रांगडय़ा पक्षाचं त्यांना पाठबळ…

वसई-विरार पट्टय़ातील स्थानिकांची आर्थिक लूट व शोषण करणाऱ्या उत्तर भारतीयांना आव्हान देत त्यांची दहशत मोडीत काढणाऱ्या भाई ठाकूरने नंतर तिथे…
लोकांना केवळ न्याय मिळून भागत नाही तर न्याय मिळाला आहे हेही दिसावे लागते, या आशयाची एक म्हण आपल्याकडे रूढ आहे.…
महाराष्ट्रातल्या निवडणूक निकालांनंतरचं चित्र पाहता, राजकारणाचा पोत बदलतोय, प्रादेशिक पक्षांचं राजकारण आता संपलं, आता आघाडय़ाही नसतील आणि युतीही नसतील असं…
या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळाल्या. युती तुटणं हे एक प्रमुख कारण त्यामागे असलं तरी मुळात सेनेचं काय…
यंदाचे वर्ष अनेक अर्थानी देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारे ठरले आहे. कडबोळ्यांच्या राजकारणाला कंटाळलेल्या मतदारांनी मोदींच्या झोळीत भरभरून मते दिली आणि…
आठ वर्षांपूर्वी आपल्या नव्या पक्षाची घोषणा राज ठाकरे यांनी केली तेव्हा ज्या जनतेने भरभरून प्रतिसाद दिला होता, त्याच जनतेने या…
निवडणुकीच्या काळात आपल्याला टीव्हीवरून दिसणाऱ्या राजकीय पक्षांच्या जाहिरातींच्या मागेही किती नाटय़ रंगलेलं असतं याचा लेखकाचा प्रत्यक्षानुभव-

युती आणि आघाडीचे तीन दशकांचे राजकारण संपल्याने राजकारणात नवी संस्कृती उदयाला येत आहे. कोणत्याही परिस्थितीशी झपाटय़ाने जुळवून घेण्याचे कसब राजकारणाकडेच…
सगळ्यांनी जोर लावला. पण होडी काय तसूभर हलेना. तसं माणकोजींच्या लक्षात काहीतरी आलं. ते म्हणाले, ‘ओ नारायनदादूस, होरी इकरं कुटं…

विधानसभा निवडणूक वादळी ठरणार, याची खूणगाठ सर्वच पक्षांनी बांधली आहे; पण या वादळाचा जोर आणि दिशा यांचा अंदाज मात्र अद्याप…
गोपीनाथ मुंडे यांनी काढलेल्या संघर्षयात्रेने पूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला होता.. मुंबईमध्ये उसळलेली ९२-९३ची जातीय दंगल, त्यानंतरची बॉम्बस्फोट मालिका या पाश्र्वभूमीवर…