Page 349 of महाराष्ट्र पॉलिटिक्स News

सत्य हे नेहमीच कटू असते आणि सत्य पचविणे हे कर्मकठीण असते, असे म्हटले जाते. सत्य आपल्याविरोधात असते तेव्हा तर ते…

मागच्या लोकसभा निवडणुकीत लक्षणीय यश मिळवून सगळ्यांना आपल्या अस्तित्वाची दखल घ्यायला लावणाऱ्या मनसेला या निवडणुकीत एकही जागा मिळवता आली नाही.

महाराष्ट्राच्या राजकारणात रिपब्लिकन पक्ष किंवा त्याचे विविध गट या वेळी पाहिल्यांदाच बेदखल ठरावेत इतकी लोकसभा निवडणुकीत रया घालवणारी कामगिरी ठरली…

या निवडणुकीचे एक वैशिष्टय़ म्हणजे आयाराम-गयारामांची अपूर्व संख्या. पक्ष फुटीची ही लागण यानंतरही सुरूच राहण्याची शक्यता अधिक आहे.

येत्या १६ तारखेला १६ मे आहे, हे काय आम्हास माहीत नाही? तरीही राहून राहून मनात असा गब्बरसिंगी सवाल येतोच, की-…

महाराष्ट्राचे राजकारण घडवणाऱ्या नेत्यांच्या जिल्ह्य़ांतील १९ मतदारसंघांत आज मतदान होत असताना राज्यातील आजच्या नेतृत्वाचा चेहरा पुढल्या पिढीचा दिसतो खरा; पण…

आगामी लोकसभा निवडणुकीत बहुतेक सर्वच राज्यांमध्ये राजकीय नेत्यांनी आपली मुले वा नातेवाइकांना उमेदवारी मिळवून दिली आहे.

राष्ट्रीय स्तरावर भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांची कन्या इंदिरा गांधी यांच्या आणि राज्यपातळीवर बाळासाहेब विखे-पाटील यांच्यापासून राजकारणातील घराणेशाहीचा…
‘या सत्तेत जीव रमत नाही,’ असं म्हणणारा नामदेव ढसाळ नुकताच गेला! अनेक दलित कवी, लेखक, विचारवंत, राजकीय-सामाजिक कार्यकर्त्यांशी माझी ओळख,…
सामान्य मतदारासाठी हा काळच मती गुंग करणारा दिसतो.. कुणी कुणाची नावे घ्यावीत, कुणी कुणाला नावे ठेवावीत आणि कुणाचे नाव टाकण्याचे…

आपल्या कवितेनं मराठी साहित्याला, मराठी समाजाला हलवून सोडणारे, ‘दलित पँथर’ची स्थापना करणारे बंडखोर कवी आणि लढाऊ कार्यकर्ते नामदेव ढसाळ यांना…

झाडू! खराटा, शिरांटा, कुंचा, केरसुणी, मार्जनी, सम्मार्जनी, भुतेरा, लक्ष्मी! शब्द कोणताही वापरा- अर्थ एकच!