Page 349 of महाराष्ट्र पॉलिटिक्स News

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी “सौ चूहे खाकर बिल्ली चली हज को”, असं म्हणत अजित पवार यांच्यावर खोचक टीका केली…

पी-३०५ हा तराफा बुडून झालेल्या दुर्घटनेसाठी नक्की जबाबदार कोण? यावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं आता राज्यपालांच्या भूमिकेवर तीव्र हरकत घेतली आहे.

राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा आमदार अतुल भातखळकर यांच्यावर परखड शब्दांमध्ये टीका केला आहे.

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शेलक्या शब्दांमध्ये टीका केली आहे.

नवाब मलिक यांच्या मालकीच्या दीडशे एकर जमिनीवर रात्रीच्या अंधारात शेळी आणि बोकडांचा बाजार भरतो, अशी तक्रर करण्यात आली आहे.

तौते चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या रायगडमधील भागाची पाहणी केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडे नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

काँग्रेसच्या नावाने सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या टूलकिटवरून योगगुरू रामदेव बाबा यांनी थेट हिंदुत्वाच्या मुद्द्याला धरून टीका केली आहे.

अनिल परब यांनी शेतजमिनीवर नियमांना डावलून रिसॉर्टचं बांधकाम केल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.

वादग्रस्त टूलकिटप्रकरणावरून भाजपाने केलेल्या आरोपांना सचिन सावंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

तौते चक्रीवादळानंतर झालेल्या नुकसानीवरून निलेश आणि नितेश राणे या राणेबंधूंनी ठाकरे सरकारवर खोचक टीका केली आहे.

रोहित पवार यांनी ‘लोकसत्ता डॉट कॉम’ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणावर टीका केली आहे.