Page 2 of महाराष्ट्र पर्यटन News

रत्नागिरी जिल्हा परिषदेने केरळ राज्याप्रमाणे हाऊस बोटिंग आणि पर्यटन बसचा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या विश्लेषणानुसार, महाराष्ट्राचा समावेश ‘उदयोन्मुख पर्यटन राज्य’ या श्रेणीत करण्यात आला आहे.

पीडब्ल्यूडीने अष्टविनायक मंदिरांच्या रस्त्यांच्या जोडणीचा कार्यक्रम हाती घेतला होता. ही कामे पूर्ण झाली आहेत.

. परदेशातही भारतातील पर्यटन स्थळे खूप प्रसिद्ध आहेत. दरवर्षी हजारो आणि लाखो विदेशी पर्यटक भारतात येतात.

पाणबुडी प्रकल्प गुजरातला गेला, यावरून महाराष्ट्रात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. तर सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर…

सध्या या रस्त्यांवर सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य आहे. हा मार्ग महाबळेश्वर आणि कोकणात जाणारा मुख्य मार्ग असल्यामुळे येथील रस्त्याचा रात्रीच्या वेळी…

छत्रपती संभाजीनगर शहरापासून काही अंतररावर असणाऱ्या वेरुळमध्ये पर्यटकांची संख्या वाढत आहे.

युद्ध, अशांतता आणि विषाणू संसर्गाची भीती यामुळे पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम होतो. या अनुभवानंतर शाश्वत पर्यटन आणि पर्यटनामधील पर्यावरणपूरक विकासाची…

राज्यात मोसमी पाऊस सक्रिय झाल्याने पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांनी पुणे विभागातील निसर्गरम्य ठिकाणी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.

महाबळेश्वर – महाड – बोरिवली / मुंबई सेंट्रल आणि महाबळेश्वर – पुणे – बोरिवली / मुंबई सेंट्रल या मार्गावर या…

वाराणसीहून निघालेली ‘एमव्ही गंगा विलास’ ही ‘क्रूझ’ ३२०० किलोमीटरचे अंतर कापून ५२ दिवसांनी बांग्लादेशमार्गे आसाममधील दिब्रुगड येथे १ मार्च रोजी…

देशातील ५० स्मारकं नेमकी कशी गायब झाली? संरक्षित स्मारकं बेपत्ता आहेत याचा नेमका अर्थ काय? आता बेपत्ता स्मारकांचं पुढे काय…