Page 6 of महाराष्ट्र News

राज्यातील सर्वांत श्रीमंत साईबाबा संस्थानच्या मनमानी व भ्रष्ट कारभाराची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी अभय शेळके यांनी आज, बुधवारी पत्रकारांशी…

गेल्या सहा दिवसांपासून ओला, उबर, रॅपिडोच्या ॲपवर शासनाचे दर लागू केलेले नाहीत. त्यामुळे या कंपन्यांनी प्रशासनाच्या आदेशालाच केराची टोपली दाखविल्याचा…

त्रिस्तरीय निवडणुकीत ३२ जिल्हा परिषदा व त्या अंतर्गत येणाऱ्या ३३६ पंचायत समित्यांची निवडणूक पहिल्या टप्प्यात घेतली जाईल.

महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषणमधील खासगीकरणाविरोधात वीज कर्मचाऱ्यांनी ९ ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी संपाची नोटीस दिल्याने सणासुदीत वीजपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

नागपूरला उमरेड, भिवापूर, आणि नागभीडशी जोडणाऱ्या या महत्त्वाकांक्षी रेल्वेमार्गाला राज्याच्या आर्थिक मदतीमुळे वेग मिळणार असून, यामुळे या भागातील दळणवळण सुलभ…

महाराष्ट्रातील शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांवर परीक्षांचा ताण न टाकण्याचे निर्देश दिले असून, गैरहजर विद्यार्थ्यांची चाचणी ते शाळेत हजर झाल्यावर घेण्याची…

आयटीआयमधील अभ्यासक्रमांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक कौशल्यांचा समावेश करून विद्यार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी सक्षम बनविण्याचे ध्येय सरकारने ठेवले आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) उद्योगांसाठी पाणीपट्टीत वाढ केली आहे.

प्रशासनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा म्हणून सिंधुदुर्गची ओळख निर्माण झाली असून, या ‘एआय सिंधुदुर्ग मॉडेल’ची दखल नीती…

राज्य सरकार पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, केंद्राकडेही मदतीचा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.

जायकवाडी आणि माजलगावच्या धरण क्षेत्रात सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे गोदावरी नदी धोक्याच्या पातळीवर असून गोदावरी आणि सिंदफणा नदीलगतच्या गावांमधील पूर…

भिलवडीजवळ दुधाने भरलेला टँकर उलटून झालेल्या दुर्घटनेत दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी पहाटे दोन वाजणेच्या सुमारास घडली.