Page 2 of कुपोषण News

शिक्षण क्षेत्र, छोटे उद्योग, रोजगार या क्षेत्रात प्रगती करीत आहे. कुपोषणात झालेली घट जिल्ह्याची स्थिती बदलत असल्याचे सुचिन्ह मानले जाते.

जगातलया सर्वांत मोठ्या अन्नसुरक्षा योजनेसह अनेक योजना भारतात आहेत. तरीही आशियाई लोकसंख्येपैकी २७ टक्के कुपोषित लोकसंख्या आपल्या देशात आहे. याचा…

कुपोषण निर्मूलनात वाशीम जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. वाशीम जिल्ह्यामध्ये पाच महिन्यांपूर्वी कुपोषण मुक्तीची मोहीम सुरू झाली.

जगातील चारपैकी एका मुलाला सध्या अन्न दारिद्र्याची समस्या आहे. जगभरातील अशा पाच वर्षांखालील मुलांची संख्या १८.१ कोटी आहे.

नाशिक जिल्ह्यात महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने कुपोषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना पुरेशा नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले असून…

जिल्ह्यात शून्य ते पाच वयोगटातील २८५ बालके ही अति तीव्र (सॅम) तर १०६७ बालके ही तीव्र (मॅम) श्रेणीत असे एकूण…

गंभीर बाब म्हणजे तीव्र कुपोषित बालकांची संख्या वाढून ७८,४३७ एवढी झाली आहे.

लहान मुले, गरोदर माता, नवजात बालके आणि स्त्रियांमधील कुपोषणावर मात करण्यासाठी भाताच्या वाणांच्या लागवडीचा यशस्वी प्रयोग कोल्हापुरात करण्यात आला.

आर्थिक स्थिती चांगली असलेल्या कुटुंबांतील मुलांनाही कुपोषण आणि रक्तक्षय होऊ शकतो. हे आजार टाळण्यासाठी विशेष लक्ष द्यावं लागतं.

जिल्हा परिषदेच्या अहवालातून माहिती उघड

स्मृती इराणी म्हणतात, “जर तुम्ही आज दिवसभरात मला फोन करून विचारलं की तुम्ही उपाशी आहात का? तर मी सांगेन…!”

जागतिक भूक निर्देशकांत भारताची मोठी घसरण झाली असून १२५ देशांच्या यादीत भारत तब्बल १११व्या स्थानी आहे.