Page 35 of मणिपूर News

Manipur Violence : गेल्या दोन दिवसांपासून इम्फाळ खोऱ्यांतही नागरिकांवरील हल्ले वाढले आहेत. हे हल्ले सुनियोजित असून त्याचा तीव्रपणे निषेध करतो,…

अलीकडेच मणिपूरमध्ये दोन समुदायात हिंसाचाराची घटना घडली होती.

“अगदी बजरंग बलीला निवडणुकीत उतरवलं. हनुमान चालिसा, वगैरे वगैरे. पण मी तुम्हाला सांगतो, यांना कोणताही देव पावणार नाही. बजरंग बलीच…

मणिपूरमध्ये सध्या तणावपूर्ण शांतात असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही ते म्हणाले.

हिंसाचारग्रस्त मणिपूरमधील जनजीवन बऱ्याच प्रमाणात पूर्वपदावर येत असल्याचे सोमवारी दिसून आले.

“भाजपा जिथे जाते, तिथे दुही निर्माण करून द्वेष पसरवण्याचं काम करते,” अशी टीकाही राहुल गांधींनी केली आहे.

Manipur Violence : या हिंसाचारात आतापर्यंत ५४ नागरिकांचा मृत्यू झाला असून तिथे तणावपूर्वक शांतता निर्माण झाली आहे.

शरद पवार यांनी तातडीने सूत्रं हलवून आपल्या मुलांचा जीव वाचवला याबद्दल या मुलांच्या पालकांनी शरद पवारांचे आभार मानले आहेत.

या महिलांनी, हिंसाचारग्रस्त भागातून स्थलांतरित करण्यात येत असलेल्या मैतेई लोकांना जमावाला कुठलीही हानी पोहोचवू दिली नाही.

हिंसाचारग्रस्त भागातील सर्व महत्त्वाचे रस्ते आणि भागांमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांची गस्त असल्याने तेथे शनिवारी तणावपूर्ण शांतता होती.

मणिपूरमधील मैतेई (मैतेयी) समाजाघटक बहुसंख्य आहे, त्यांच्या संघर्षाचे कंगोरे समजून घेण्यासाठी आधी त्यांना ‘जमात’ मानायचे की नाही, हे ठरवले पाहिजे…

मैतेई समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या हालचालींचे निमित्त झाले आणि मणिपूरमध्ये हिंसाचाराचा वणवा पेटला.