
भारतातल्या अनेक राज्यांमधले राज्यपाल नुकतेच बदलण्यात आले. तर काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांना राज्यपाल म्हणून संधी देण्यात आली आहे.
मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसला भीषण अपघात झाला आहे.
मणिपूरमधील मोरेह शहरातील दोन तामिळ तरुणांची हत्या म्यानमारमध्ये हत्या करण्यात आली
दोघांच्या डोक्यात अगदी जवळून गोळ्या झाडल्या गेल्याचे समोर आले आहे
राज्यात ६० पैकी ४० जागा या व्हॅली किंवा खोरे अशा मध्य इंफाळ भागात मोडतात. येथे मेठी समुदाय मोठ्या प्रमाणात आहे.
फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात ५ राज्यांमधल्या निवडणुका ७ टप्प्यांत होणार असून १० मार्चला मतमोजणी होईल.
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमधील निवडणुकांच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली.
अवघ्या ७ वर्षाच्या रिपोर्टरच्या या व्हिडीओला नेटीझन्सने भरभरून प्रेम दिलं आहे. आतापर्यंत सुमारे ५०,००० लोकांनी या व्हिडीओला बघितलं आहे.
ईशान्य भारताचा परिसर सोमवारी पहाटे भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हादरला
एस. एस. खापलांग हा एनएससीएन (के) गटाचा प्रमुख असून निकी सुमी हा या गटाच्या सशस्त्र विभागाचा कार्यभार पाहात आहे.
मणिपूरच्या चूराचंदपूरमध्ये आंदोलकांनी राज्यातील दोन मंत्री, पाच आमदार आणि स्थानिक खासदारांची घरे पेटवून दिली.
पुणे जिल्ह्य़ातील माळीण गाव दरड कोसळल्याने पूर्ण गाडले गेले त्या घटनेची पुनरावृत्ती मणिपूरमधील जौपी परिसरात शनिवारी घडली आहे.
गेल्या आठवडय़ात मणिपूरमध्ये ईशान्येकडील बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यात १८ जवान हुतात्मा झाले होते.
गेल्या आठवडय़ात मणिपूरमध्ये ईशान्येकडील बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यात १८ जवान हुतात्मा झाले होते. त्यानंतर पाच दिवस शोध घेऊन लष्कराने म्यानमारमध्ये कारवाई…
मणिपूरमध्ये स्वाइन फ्लूने पहिला बळी गेला असून त्यात पस्तीस वर्षांच्या एका महिलेचा मृत्यू झाला, अशी माहिती राज्याचे आरोग्य संचालक ओ.…
प्रसिद्ध महिला बॉक्सर मेरी कोमच्या जीवनावर ‘मेरी कोम’ नावाचाच चित्रपट निर्माण करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री माणिक सरकार यांचा साधेपणा जनतेला भावतो. संपत्तीच्या बाबतीत देशातील सर्वात गरीब मुख्यमंत्री असा त्यांचा लौकिक आहे. राज्यातील जनतेची गरज…
राज्यसभेत गेल्या २३ वर्षांपासून आसामचे प्रतिनिधित्व दस्तुरखुद्द पंतप्रधान डॉ़ मनमोहन सिंग करीत असूनही ईशान्य भारताचा विकास करण्यात त्यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस…
ईशान्येकडील राज्यांच्या विकासासाठी कॉंग्रेसकडे कोणतीही ठोस योजना नाही, असे सांगून मोदी यांनी नीडोची हत्या म्हणजे राष्ट्रासाठी लाजीरवाणी घटना असल्याचे म्हटले…
मणिपूरमध्ये शुक्रवारी झालेल्या बॉम्बस्फोटातील मृतांची संख्या नऊवर पोहचली असून दहाजण जखमी झाले आहेत.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.