Page 10 of मंत्रालय News

प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यांतून आशेने सरकारकडे धाव घेणाऱ्या लोकांना सुरक्षाव्यवस्थेचे अडथळे पार करताना कसरत करावी लागत आहे.

मंत्रालयातच पाणी मुरते. हे सहा मजले सुधारले तर अख्खा महाराष्ट्र सुधारेल, अशी टीका कडू यांनी केली.

‘व्ही अल्सो मेक पॉलिसी’ असे त्यांच्या नवीन पुस्तकाचे नाव आहे. सध्या हे पुस्तक चांगलेच चर्चेत आहे, कारण वित्त मंत्रालयातील आणि…

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

मंत्रालयात प्रवेश करणाऱ्या अभ्यागतांना दहा हजारांपेक्षा जास्त रक्कम सोबत बाळगता येणार नाही या निर्णयाच्या वर्षपूर्तीनिमित्त कामकाजात नेमकी कोणती सुधारणा झाली…

मंत्रालयात जाळ्या लावण्यापेक्षा लोक असं का करतात? हे शोधा असं म्हणत काँग्रेस नेत्याने सरकारला सुनावले खडे बोल

मंत्रालयातील प्रवेशाचे नियम आणखी कठोर करण्यात येणार असून अभ्यागतांना प्रवेश मिळण्यासाठी पूर्वनोंदणी करूनच वेळ घ्यावी लागेल.

उर्वरित विभागांनी सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्यामुळे मंत्रालयात ई-ऑफिस प्रणाली राबवण्यात अडथळा निर्माण होत असल्याचे सामान्य प्रशासन विभागातील…

शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांवर नियमबाह्य काम करण्यासाठी दबाव टाकणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि समाजकंटकांना जरब बसविण्यासाठी भारतीय दंडविधानातील कलम ३५३ व ३३२…

अपंगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणारे पहिले राज्य म्हणून मिरवताना, त्याचा अपंगांना खरोखरच काही फायदा होत आहे का, याचाही लेखाजोखा गरजेचा…

प्रस्तावित सुशासन कायद्याची प्रभावी अंमलबजवणी करण्यासाठी तसेच त्यावर देखरेख ठेवण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती स्थापन करण्याची तरतूद मसुद्यात करण्यात…

खांदेश्वर वसाहतीच्या मुख्य रस्त्यावरुन आदिवासी बांधव ‘जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’, या घोषणा देत मोर्चा मार्गस्थ झाला.