scorecardresearch

शरद पवार अडचणीत

‘सातारा आणि मुंबईत वेगवेगळ्या तारखांना मतदान आहे. तेथेही घडाळ्यावर शिक्का मारा आणि इथेही. पण हे करण्यापूर्वी बोटावरील शाई पुसण्याची खबरदारी…

रिलायन्सची नैसर्गिक वायू दरवाढ लांबणीवर!

रिलायन्स इंडस्ट्रीज व अन्य कंपन्यांना नैसर्गिक वायूसाठी दुपटीने दरवाढ देण्याचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याने त्याबाबतचा निर्णय सार्वत्रिक निवडणुका होईपर्यंत अंमलात आणू…

दहावी, बारावी उत्तरपत्रिका तपासणीवर परिणाम होणार?

दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकांना निवडणुकीची कामे देऊ नयेत, असे आदेश निवडणूक आयोगाने दिले असले तरी प्रत्यक्षात या शिक्षकांना निवडणुकीची…

प्रत्येक शाळेत ‘समुपदेशक शिक्षक’

दहावीनंतर व्यवसाय निवडीच्या वाटा विद्यार्थ्यांसमोर निर्णायक टप्प्यावर ठेवल्यास त्यांना त्यांच्या भविष्याचा वेध अचूक घेता येईल. या उद्देशाने उत्तर विभागातील ३९२…

पश्चिम रेल्वेत मोटरमनची १०१ पदे अजूनही रिक्तच

पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात तब्बल १०१ मोटरमन कमी असल्याने सध्या असलेल्या मोटरमनवर कामाचा खूप ताण पडत असल्याचे समोर आले आहे. गेल्या…

गुन्हेगारी मनोवृत्तीला जरब बसविण्यासाठीच नवी तरतूद!

बलात्कारासारख्या घृणास्पद प्रकारांना आणि महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारी मनोवृत्तीला आळा घालण्यासाठीच दोनदा बलात्कार करणाऱ्यांना फाशीची नवी तरतूद करण्यात आली…

‘आधार’ची सक्ती रद्द करा

नागरिकांना ‘आधार’ ओळखपत्र सक्तीचे असेल किंवा तसे कोणत्याही सरकारी परिपत्रकानुसार भासविले गेले असेल तर ती सक्ती तात्काळ रद्द करा, असा…

नवी मुंबई महापालिकेच्या निवृत्त अभियंत्याविरोधात गुन्हा

बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी नवी मुंबई महानगर पालिकेचे निवृत्त कार्यकारी अभियंता गेसू खान आणि त्याच्या दोन पत्नींविरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री…

कुणी प्राचार्य होता का?

मुंबई विद्यापीठाच्या निम्म्याहून अधिक महाविद्यालयांना प्राचार्यच नसल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे मागील ४-५ वर्षांपासून हीच परिस्थिती आहे.

उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयात ७६ पदे रिक्त

मुंबईतील उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालक कार्यालयात पुरेशी कर्मचारी भरती झालेली नसून या कार्यालयातील विविध ७६ पदे रिक्त असल्याची माहिती उघडकीस…

वकासकडून संपर्कासाठी ‘स्काईप’चा वापर!

‘इंडियन मुजाहिद्दिन’च्या दहशतवाद्यांकडून संपर्कासाठी मोबाइलऐवजी अन्य अत्याधुनिक यंत्रणांचा वापर केला जात होता, याला वकासच्या अटकेनंतर दुजोरा मिळाला आहे.

तापमान थंडावण्यास कारण की..

वातावरणात कितीही प्रदूषणकारी घटक ओतले तरी सकाळी वातावरण स्वच्छ करून देणारी समुद्रावरील हवा मुंबईकरांच्या मदतीला उन्हाळ्यातही धावून आली आहे. मार्चच्या…

संबंधित बातम्या