अहमदनगर जिल्हय़ातील जवखेडा (खालसा) येथे झालेल्या तिहेरी हत्याकांडाच्या घटनेचा निषेध करत आरोपींना कठोर शासन करण्यात यावे या मागणीसाठी शुक्रवारी रिपब्लिकन…
ऐरोलीमधील श्रीराम विद्यालयाच्या प्रशासनाने शालेय शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना पगारवाढ न दिल्याने संतप्त झालेल्या शिक्षक आणि पालकांनी शालेय व्यवस्थापकांना घेराव घातला.…
ठाणे रेल्वे स्थानकात येणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाडय़ांच्या डब्यांची स्थिती दर्शवणाऱ्या पारंपरिक इंडिकेटरच्या जागी आता एलईडी स्क्रीन असलेले नवे इंडिकेटर बसवण्यात…
कल्याण रेल्वे स्थानक प्रवेशद्वारातून बाहेर पडताच ऐतिहासिक कल्याण शहरात प्रथम कचऱ्याने भरलेल्या, दरुगधीयुक्त कचराकुंडय़ा नागरिकांचे स्वागत करतात. वर्षांनुवर्षांचे हे दृश्य…
कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील २७ गावे पालिका हद्दीतून वगळल्यानंतर ‘क’ वर्गातून ‘ड’ वर्गात गेलेली कल्याण-डोंबिवली महापालिका गेल्या दोन महिन्यांपूर्वी शासनाने ‘क’…