scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

चेहरा हरवलेली स्पर्धा!

भारताचे माजी कसोटीपटू सय्यद मुश्ताक अली यांच्या नावाने होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेला ‘चेहरा हरवलेली स्पर्धा’ असे म्हटल्यास अजिबात…

चरित्र सुधारक महाराष्ट्राचे!

एकोणिसावे शतक हे महाराष्ट्राचे प्रबोधनपर्व होते. इंग्रजी सत्ता स्थिरावली आणि औद्योगिक क्रांतीसोबत इंग्रजी शिक्षणामुळे पाश्चात्त्य विचारांच्या परिचय होऊ लागला.

स्वप्नांना पंख नवे

फॅशन डिझायनिंग असेल नाहीतर अभिनयाचे क्षेत्र असेल अशा वेगळ्या वाटेवरच्या व्यवसायांकडे जाण्याची इच्छा असते पण, योग्य मार्गदर्शन नसल्याने तिथपर्यंत पोहोचण्यात…

बॉलिवूडमध्ये प्रस्थापित होणं अशक्य नाही..

आपल्या कारकिर्दीतला ‘रांझना’ चित्रपटासाठीचा पहिला सहाय्यक अभिनेत्रीचा ‘स्क्रीन’ पुरस्कार स्वीकारताना स्वरा भास्करने सूत्रसंचलन करत असलेल्या शाहरूख खानला ओरडून सांगितलं होतं..…

मलाही अन्य महिलांसारखेच असुरक्षित वाटते – साक्षी तन्वर

एक अभिनेत्री असून, तथाकथित सुरक्षित वातावरणात असूनही सद्यस्थितीत आपल्यालाही इतर स्त्रियांप्रमाणेच असुरक्षित वाटते, अशी भावना अभिनेत्री साक्षी तन्वर हिने व्यक्त…

सकारात्मक संघर्ष

रुपेरी पडद्यावर विशिष्ट विकारामुळे कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या मुलांचे आयुष्य, त्यांच्या पालकांची घुसमट, आयुष्यभर करावा लागणारा संघर्ष यावर चित्रपट येऊन गेले…

उत्तम आरोग्यासाठी

दिल्लीत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉ. शिरीन वळवडे यांच्या ‘जिचे हाती कढई’ या पुस्तकात आरोग्यासाठी सुयोग्य आहार किती महत्त्वाचा आहे

वर्दळीच्या म. गांधी चौकावर भाजप, आपचे वर्चस्व, प्रथमच काँग्रेस बाहेर

आजवर कॉंग्रेसचे वर्चस्व असलेल्या शहरातील अतिशय वर्दळीच्या महात्मा गांधी चौकावर भाजप व आपने कार्यालय थाटून वर्चस्व मिळविले आहे.

अभियंत्याच्या कार्यालयात टेबल, खुर्च्यांची तोडफोड

पाणी टंचाईचा तीव्र सामना करीत असलेल्या शहरातील विविध नगरातील महिलांनी मोर्चा काढून जीवन प्राधिकरणच्या अभियंत्याच्या अंगावर काळी शाई फेकून आपला…

संजय खोडकेंचा बसपच्या देवपारेंना पाठिंबा, वऱ्हाड विकास मंच स्थापन

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर खोडके यांनी कार्यकर्त्यांचा कौल घेत अमरावती मतदार संघातील बसपचे…

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कॉग्रेस कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीला प्रश्न

लोकसभा निवडणुका आल्या की, मते मागण्यापुरतीच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आठवण येते, असा सवाल अर्जुनी मोरगाव तालुक्यातील…

स्वपक्षीयांची दगाबाजी टाळण्यासाठी उमेदवारांसह कार्यकर्तेही सज्ज

राजकारणात कधी कोणाचे नसते, असे बोलले जात असले तरी ते तितकचे खरे आहे आणि याचा प्रत्यय गेल्या काही वर्षांत विविध…

संबंधित बातम्या