मराठी कविता News

खान्देशी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची जयंती त्यांच्या सासर आणि माहेरमध्ये मोठ्या उत्साहात साजरी, कवितांमधून त्यांच्या विचारांना उजाळा.

गीतांत प्रेम, विरह, वेदना आहेच, पण त्यापलीकडे जाऊन काही सांगणे आहे, असे स्लोअरला वाटे. थेट तत्त्वज्ञान नसेल, पण जीवनाचे सत्त्व…

Happy Maharashtra Day 2025 Wishes : दरवर्षी १ मे रोजी महाराष्ट्र दिन जल्लोषात साजरा केला जातो कारण याच दिवशी आपल्या…

माधव मुक्तिबोधांना जाऊन ६० वर्षे झाली, पण त्यांच्यानंतरच्या येणाऱ्या प्रत्येक पिढीला त्यांच्या कवितांमधून नवीन काहीतरी सापडत राहतं…

‘कविता म्हणजे मनाचं पाझरणं असतं. त्याला वास्तवाचा स्पर्श झाला की कवीला अनुभवाचा तळ दिसू लागतो.

Deepak Kesarkar यांनी पहिलीतल्या पुस्तकातल्या कवितेत मराठी शब्द आल्यामुळे जे ट्रोलिंग होतं आहे त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

बालभारतीने ही कविता कोणत्या निकषांवर निवडली, असा प्रश्न उपस्थित करत अनेक जण या कवितेवर टीका करत आहेत.

असे व्हायला नको कविवर्य, मला माफ करा कविवर्य. समोर बसलेल्या चोराने नारायण सुर्वेंच्याच शब्दांचा आधार घेत केलेली ही कविता वाचून…

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेली ‘सागरा प्राण तळमळला’ कविता ही आजही भारतीयांच्या मनात घर करुन राहिली आहे.

स्त्रियांविषयी, मुलींविषयीची एक व्यापक आस्था या संग्रहात शब्दाशब्दांत जाणवते. ही आस्था वरवरची नाही, तर कवयित्रीचाही ‘बाई’पणाच्या अनेक अवस्थांतराशी जैविक संबंध…

जितेंद्र जोशीची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.

“मोठं व्हायचं व्हा ना, इतकी घाई काय…” संकर्षण कऱ्हाडेने सादर केली कविता, पाहा व्हिडीओ