नगरपालिका निवडणूक News

महापालिकांमध्ये स्वबळावर लढायचे की नाही, याबाबतचा निर्णय महायुती किंवा आघाडीकडून लवकरच जाहीर केला जाईल. मात्र, तोपर्यंत महायुतीने प्रभागाचा खेळ खेळून…

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तीन वर्षापासून रखडलेल्या निवडणुकांचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे मोकळा झाल्यामुळे भंडारा जिल्ह्यातील चारही नगर पालिकेमध्ये राजकीय…

ज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या गेल्या तीन वर्षापासून रखडलेल्या निवडणुकांचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे खुला झाल्यामुळे इकडे सोलापूर शहर व जिल्ह्यात…

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचे पडघम वाजायला तीन वर्षांपूर्वीच प्रारंभ झाला होता. मात्र ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय झाल्याशिवाय पुढील…

मुंबईत प्रभागांची संख्या २२७ की २३६ हा मुद्दा निकालात निघाल्यावर राज्य निवडणूक आयोगाला तयारीसाठी किमान ९० दिवस लागतील.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयातील याचिकांची सुनावणी २५ फेब्रुवारीपर्यंत लांबणीवर पडली आहे.

Selection Process Of State Election Commissioner : राज्य निवडणूक आयोग ही भारतातील महत्त्वाच्या संस्थांपैकी एक आहे. याद्वारे राज्ये आणि केंद्रशासित…

NCP Slams MVA : शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढवणार असल्याचे…

सहारनपूर येथील सभेत बोलत असताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, आम्ही हिंसाचार, भीतीचा अंत केला आहे. भाजपाला मतदान केल्यास ट्रिपल इंजिनची…

राज्यातील २५ जिल्हा परिषदांच्या व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांचा कालावधी मार्च २०२२ मध्ये संपलेला आहे;

राज्यात सत्तांतरानंतर मुंबई महानगरपालिकेतील प्रभागांची संख्या २३६ वरून पुन्हा २२७ करण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला

या प्रकरणी विशेष पीठ स्थापन केले जाणार असल्याने पुढील सुनावणी पाच आठवडय़ांनंतर घेण्यात येईल.