नगरपालिका निवडणूक News

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयातील याचिकांची सुनावणी २५ फेब्रुवारीपर्यंत लांबणीवर पडली आहे.

Selection Process Of State Election Commissioner : राज्य निवडणूक आयोग ही भारतातील महत्त्वाच्या संस्थांपैकी एक आहे. याद्वारे राज्ये आणि केंद्रशासित…

NCP Slams MVA : शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढवणार असल्याचे…

सहारनपूर येथील सभेत बोलत असताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, आम्ही हिंसाचार, भीतीचा अंत केला आहे. भाजपाला मतदान केल्यास ट्रिपल इंजिनची…

राज्यातील २५ जिल्हा परिषदांच्या व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांचा कालावधी मार्च २०२२ मध्ये संपलेला आहे;

राज्यात सत्तांतरानंतर मुंबई महानगरपालिकेतील प्रभागांची संख्या २३६ वरून पुन्हा २२७ करण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला

या प्रकरणी विशेष पीठ स्थापन केले जाणार असल्याने पुढील सुनावणी पाच आठवडय़ांनंतर घेण्यात येईल.


स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सुंपष्टात येण्याची शक्यता आहे.

२०१७च्या प्रभाग रचनेनुसार चार सदस्यांच्या प्रभाग पद्धतीने निवडणुका घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला.

या आरक्षणामुळे महापालिकेतील अनेक ज्येष्ठ नगरसेवकांचे प्रभाग आरक्षित झाल्यामुळे त्यांना फटका बसला आहे.

महाविकास आघाडी सरकारने जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महापालिकांची सदस्य संख्या वाढवून घेतली