Page 6 of नैसर्गिक आपत्ती News

दुर्घटना आणि अपघात कधी घडतील, याचा काहीही नेम नसतो. मात्र पावसाळ्यात आपत्तींची शक्यता दुणावते. अतिवृष्टीत धोकादायक इमारतींचा पाया अधिक भुसभुशीत…

पावसाळ्यात येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती निर्मूलनासाठी बदलापूर पालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झाला असून यासाठी लागणारी सर्व साधनसामग्री पालिकेत सज्ज ठेवण्यात…

दुष्काळाबरोबरच गारपीट आणि अवकाळी पावसानेही हजारो गावांना झोडपल्याने राज्य सरकार केंद्राकडे मदतीसाठी फेरप्रस्ताव पाठविणार असून आता सहा हजार कोटी रुपयांची…
जम्मू काश्मीरमध्ये पूरामुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीचा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून शनिवारी आढावा घेण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुला यांच्यासह…

दरड कोसळून झालेल्या माळीण दुर्घटनेतील मृतांची संख्या शनिवारी ७५ वर जाऊन पोहचली. शनिवारी सकाळी मातीच्या ढिगाऱ्याखालून माळीण गावातील आणखी पाच…
पावसामुळे निर्माण होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी उरण तालुक्यातील नियोजन व उपाययोजनांची उजळणी करीत शासकीय यंत्रणेला सज्ज करण्यात आलेले असून…
मानवी आणि नैसर्गिक आपत्तींमुळे नामशेष होण्याच्या वाटेवर असलेल्या १०० पक्ष्यांमध्ये भारतातील १५ पक्ष्यांचा समावेश आहे.
उन्हाळयात जंगलातील पाणवठे आटल्यामुळे वन्यप्राणी तहान भागविण्यासाठी जंगलातून बाहेर पडतात आणि मानव-वन्यजीव संघर्षांची परिस्थिती अधिक बिकट होते.


नैसर्गिक आपत्ती असो, दुर्घटना वा दहशतवादी हल्ला असो, संकटात सापडलेल्या व्यक्तींच्या मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापनाचे कार्य तातडीने हाती घेणे क्रमप्राप्त असते.…
राज्यातील काही जिल्ह्य़ांत दुष्काळाची गंभीर स्थिती असून जनतेसमोर अनेक समस्या आहेत. त्या सोडवण्यास सरकार प्रयत्नशील आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींनी एकत्र…