scorecardresearch

Page 278 of नवी मुंबई News

navi mumbai municipal corporation
नवी मुंबईत कचरा वाहतूक व संकलनासाठी वर्षाला ७८ कोटी !

नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली कचऱ्याचे वर्गीकरण न करणाऱ्या सोसायट्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

dog
पनवेलमध्ये प्राण्यांच्या शवदाहिनीसाठी भूखंडाची गरज; पालिकेच्या पशुधन विकास अधिकाऱ्यांचे रायगड जिल्हाधिका-यांना पत्र

पनवेल शहरात भटक्या व पाळीव श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शहरातील प्राण्यांच्या शवदाहिनीसाठी भूखंडाची गरज निर्माण झाली आहे.

50 houses for the third party in Pradhan Mantri Awas Yojana of the municipality
पनवेलमधील तृतीयपंथींना मिळणार हक्काचे घर; पालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजनेत ५० घरे राखीव

यासाठी पालिकेकडून तृतीयपंथींच्या वास्तव्याचे सर्वेक्षण कार्यक्रम हाती घेतला आहे.

ghatsthapna
Ghatsthapana 2022: जाणून घ्या किती वाजेपर्यंत आहे घटस्थापनेचा शुभ मुहूर्त

नवरात्रीचा उत्सव दुर्गा देवीला समर्पित आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवी शक्तीच्या विविध रूपांची पूजा केली जाते.

problems-with-piles-of-garbage in uran
उरण तालुक्यात रस्तोरस्ती कचराभूमी; प्रवाशांना दुर्गंधीतून काढावा लागतो मार्ग

उरणमधील नागरपरिषदेला कचराकुंडी नसल्याने नगरपरिषदेतील कचरा ४० किलोमीटर दूर पनवेलमधील कचराभूमीत घेऊन जावा लागत आहे.

Effect on CCTV of frequent power cuts in Uran
उरणमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडीत; सीसीटीव्हीवर परिणाम

उरणमध्ये वारंवार वीज खंडीत होत असल्यामुळे याचा परिणाम सीसीटीव्हीवर होत आहे. परिणामी अनेक घटनांची माहिती पोलिसांना मिळत नसल्याचे समोर आले…

Two wheeler stolen from Shiv-Panvel highway
शीव-पनवेल महामार्गावर अंडा भुर्जी खाणे दुचाकीस्वाराला पडले महागात, पाहा काय झालं

राष्ट्रीय महामार्गावर खाद्यविक्रेत्यांची संख्या खारघर ते कळंबोली सर्कलपर्यंत वाढतच जात आहे. पालिकेच्या प्रभाग अधिका-यांकडूनही या खाद्यविक्रेत्यांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

नवी मुंबईत डेंग्यू ,मलेरिया रुग्णांत वाढ; जानेवारी ते आतापर्यंत मलेरियाचे ६० तर डेंग्युचे १० रुग्ण

सप्टेंबरपर्यंत नवी मुंबईत मलेरियाचे ६० रुग्ण तर डेंग्युचे १० रुग्ण आढळून आले आहेत.

third bridge to ease the traffic congestion on Vashi Bay will wait till 2024 navi mumbai
वाशी खाडीवरील वाहतूककोंडी सोडविणाऱ्या बहुचर्चित तिसऱ्या पुलासाठी २०२४ पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार

वाशी खाडीपुल ओलांडताना होणाऱ्या वाहतूककोंडीतून नागरीकांची सुटका या पुलाच्या पूर्णत्वानंतर होणार आहे.