Page 289 of नवी मुंबई News

गेल्या काही दिवसांपासून सततच्या पावसामुळे फळांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी फळांच्या दरात वाढ झाली आहे.

निदर्शनाच्या वेळी शिवसैनिकांकडून ‘ईडी सरकार हाय हाय’च्या जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

एपीएमसीत पावसामुळे डाळींची आवक ३०% ते ४०%कमी झाली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात डाळींची दरवाढ झाली आहे.

नवी मुंबईत आणखी एका सार्वजनिक रुग्णालयाची आवश्यकता लक्षात घेऊन सार्वजनिक रुग्णालय आणि मेडिकल महाविद्यालयाची मागणी म्हात्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

शहरातील सिडकोकालिन अनेक पथदिवे माना टाकायला लागले होते ते पालिकेने बदलले आहेत.

बाल सुधारगृहातुन पळून आलेली मुलगी हीच का याची खात्री पोलिसांनी केली.

या लीगकरीता “नवी मुंबई इको क्नाईट्स” हा नवी मुंबईकरांचा संघ स्थापित करण्यात आला असून संगीतकार, गायक पद्मश्री शंकर महादेवन हे…

नवघर ते खोपटा पूल मार्गावरील पथदिव्याखाली अंधार पसरला आहे. जेएनपीटी बंदरावर आधारित गोदाम तसेच उरणच्या पूर्व आणि पश्चिम विभाग ये-जा…

पोलिसांची रात्रपाळीतील गस्त कमी होत असल्याने चो-यांचे प्रमाण वाढत असल्याचे व्यापारी वर्गाचे मत आहे.

या रोजगार मेळाव्यात रायगड जिल्ह्यातील आस्थापन विभागातील ४६७ पेक्षा जास्त रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे.

अरबी समुद्रात सुरु असलेल्या शिवडी न्हावा – शेवा मुंबई ट्रान्स हार्बर क्रीक सी लिंक प्रकल्पामुळे अनेक मच्छिमारांचे नुकसान झाले आहे.…

इमारतींची पुनर्बांधणी म्हणजे काय त्यासाठी काय तरतुदी आहेत. याबाबत या प्रशिक्षण शिबिरात नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.