महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ म्हणून १९६८ साली महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना राहुरी, अहमदनगर येथे झाली. विद्यापीठास सरदार वल्लभभाई पटेल…
जेथे फक्त खायचे-प्यायचे पदार्थ मिळतात ते रेस्टॉरंट. जेथे खाण्यापिण्याच्या सोयीबरोबर राहायचीही सोय असते त्याला म्हणायचे हॉटेल. परंतु मराठीत या दोन्हीला…