शांतता प्रक्रिया सुरूच राहील

जम्मू-काश्मिरवर गुरूवारी झालेल्या दुहेरी हल्ल्याला हा शांतता चर्चेवर हल्ला असल्याचे म्हणत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग

मनमोहन, नवाझ भेट: २६/११ हल्ल्याची पाकिस्तानने जबाबदारी स्विकारावी! – भारत

भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यामध्ये द्विस्तरीय चर्चेसाठी न्यूयार्कमध्ये तयारी झाली आहे.

‘पंतप्रधानांच्या भेटीमुळे विश्वासार्हता वाढेल’

संयुक्त राष्ट्रसंघाच्या शिखर परिषदेच्या काळात पंतप्रधान नवाझ शरीफ आणि भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यात भेट झाल्यास दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याला…

दाऊद प्रकरणी भारत शांत बसणार नाही

भारताला हवा असलेला आंतरराष्ट्रीय डॉन दाऊद इब्राहिम आपल्या देशात असल्याचे पाकिस्तानच्या एका ज्येष्ठ मुत्सद्दय़ाने मान्य केल्यानंतर भारताने, १९९३ च्या बॉम्बस्फोट…

अँटनी यांनी चूक सुधारली, हल्ल्याचा ठपका पाक सैन्यावर

भाजपने सलग दोन दिवस सरकारला धारेवर धरल्यानंतर पाकिस्तानी सैन्याच्या विशेष दलाने पाच भारतीय जवानांची हत्या केल्याचा निर्वाळा गुरुवारी लोकसभेत संरक्षणमंत्री…

तणाव असूनही मनमोहन सिंग यांना भेटण्यास नवाझ शरीफ आतुर

जम्मू-काश्मीरमधील पूंछ भागात पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात पाच भारतीय जवान शहीद झाल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव कमालीचा वाढला

विनादाढीचा अध्यक्ष चालेल!

पाकिस्तानच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील प्रबळ दावेदाराने दाढी ठेवलेली नसल्याने त्यांना निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवावे, ही विरोधी उमेदवाराची मागणी फेटाळून पाकिस्तानच्या निवडणूक…

नवाझ शरीफ यांच्या हत्येचा कट उधळला

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना लाहोरमधील त्यांच्या निवासस्थानीच लक्ष्य करण्याचा कट सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावला असून या प्रकरणी चार आत्मघातकी…

संबंधित बातम्या