scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

विदर्भातील प्रकल्पांमधील जलसाठय़ात अडीच टक्के वाढ

गेल्या आठवडाभरातील पावसामुळे विदर्भातील सिंचन प्रकल्पांमधील जलसाठा अडीच टक्क्यांनी वाढला असून एकूण पाणीसाठा १ हजार ६७७ दशलक्ष घनमीटर झाला आहे.…

बीएफएकडे विद्यार्थ्यांचा चौपटीने ओघ

अभियांत्रिकी किंवा एमबीएच्या अध्र्या जागा शिल्लक राहण्याची स्थिती निर्माण झाली असतानाच चित्रकला क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा चौपटीने ओघ आहे. दरवर्षीप्रमाणेच याहीवर्षी बीएफएला…

आयटीआय प्रवेश प्रक्रिया यावर्षी ऑनलाइन, २४ जूनपासून प्रवेश

यावर्षीपासून पहिल्यांदाच राज्यात व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश ऑनलाइन करण्यात येणार असून २४ जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. नागपुरातील औद्योगिक प्रशिक्षण…

आधुनिकतेचा अर्थ तरुण पिढीला उमगला नाही – शांताक्कांची खंत

राष्ट्रसोविका समितीच्या प्रवीण शिक्षा वर्गाचा समारोप आधुनिकतेला आपला तरुणवर्ग नीट समजू शकला नसून निव्वळ पैसा, अत्याधुनिक तंत्रज्ञान, विदेशात शिक्षण व…

सर्वभाषीय ब्राह्मण युवक-युवतींचा ऑक्टोबरमध्ये परिचय मेळावा

परशुराम सर्वभाषीय ब्राह्मण संघातर्फे उपवर युवक-युवती परिचय मेळावा २० ऑक्टोबरला आयोजित करण्यात आला आहे. इच्छुक युवक-युवतींनी संक्षिप्त माहितीसह पासपोर्ट फोटो…

वसंतराव नाईक वैद्यक महाविद्यालयाला विकास प्रकल्प सादर करण्याचे आदेश

शासकीय वैद्यकीय महाविद्यालये ही शोभेची वस्तू न राहता रुग्णांना सर्व प्रकारच्या अद्ययावत सोयी उपलब्ध करून देणारी आरोग्यधाम झाली पाहिजेत. त्यासाठी…

एक लाख मोफत पाठय़पुस्तके पावसात भिजल्याने खळबळ

जिल्हा शिक्षण प्रशासनाने शेगांव पं.स.ला पहिली ते आठवीच्या १५ हजार विद्यार्थ्यांकरिता मोफत वाटप करण्यासाठी पाठविलेली एक लाख पुस्तके पावसाच्या पाण्याने…

सोडियम व हायमास्ट लाईट खरेदी दुप्पट दराने

भाजपची दोषींवर कारवाईची मागणी नगर परिषदेत फेब्रुवारी-मार्च २०१३ मध्ये मागासक्षेत्र अनुदान निधी व पर्यटनविकास कार्यक्रम निधीतून सीएसआर दरापेक्षा दुप्पट दर…

अंबरनाथकरांची वाट खड्डय़ांनी अडवली

कुरघोडीच्या राजकारणात घोडेबाजाराने मिळविलेली सत्ता टिकविण्याच्या नादात अंबरनाथमधील नागरी सुविधांकडे लोकप्रतिनिधींनी साफ दुर्लक्ष केले असून त्याचा त्रास मात्र शहरवासीयांना भोगावा…

‘झोपु’साठी दिलेल्या घरांमध्ये झोपडीदादांची घुसखोरी

डोंबिवली पूर्व भागातील दत्तनगरमधील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे काम काही झोपडपट्टीदादांनी रोखून धरल्याने हे काम गेल्या चार वर्षांपासून रखडले आहे. या…

भाषेच्या वैभवासाठी अर्थव्यवस्थेचे पाठबळ महत्त्वाचे -गिरीश कुबेर

धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक चर्चा केल्या म्हणजे भाषा टिकतात हा गैरसमज आहे. साहित्य संमेलनांमध्ये भाषा या विषयावर परिसंवाद झडतात. प्रत्यक्षात अशा…

संबंधित बातम्या