Page 23 of निर्मला सीतारमण News

अदाणी समूहाच्या विषयावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे मोठे वक्तव्य. म्हणाल्या, नियामक मंडळ आपला निर्णय घेईल.

देशाच्या इतिहासात कित्येक अर्थसंकल्प सादर झाले, पण प्रत्येक अर्थसंकल्पात काही तरी वेगळेपण किंवा रंजक गोष्टी घडतात. यावेळी फार काही घडले…

“एलआयसी आणि एसबीआयची अदाणी समूहात गुंतवणूक…”

२०१४ पासून राज्यात ९ नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्याने येथे नवीन नर्सिंग महाविद्यालयाच्या आशा पल्लवित झाल्या आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प सादर होऊन २४ तास उलटले असले तरीही या अर्थसंकल्पाच्या चर्चा सुरूच आहेत. कुठल्या मंत्र्याच्या खात्याला काय काय मिळालं…

“केंद्रीय मंत्र्यांच्या टोळधाडी मुंबईत…”

शिक्षण, वैद्यकीय सुविधा आणि रोजगार यासाठी ठोस योजना. सर्वात जास्त युवक असलेल्या आपल्या देशासाठी बेरोजगारीचा वाढता दर ही सर्वात भीषण…

या अर्थसंकल्पात त्यातल्या त्यात कनिष्ठ मध्यमवर्गास काही प्रमाणात दिलेल्या कर सवलतींकडे निवडणुकीच्या अंगाने पाहता येईल.

अमृत काळ’ हा शब्द अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात तब्बल सहा वेळा उच्चारला. ‘

अर्थसंकल्प २०२३ मधून जनतेला काय मिळालं? अतिशय थोडक्यात १० मुद्द्यांच्या आधारे समजून घ्या.

अमृत काळातला अर्थसंकल्प असं या अर्थसंकल्पाला म्हटलं गेलं आहे, यातल्या महत्त्वाच्या घोषणा काय आहेत वाचा सविस्तर बातमी

अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर नाना पटोलेंनी प्रतिक्रिया दिली आहे.