Page 27 of निर्मला सीतारमण News

यंदाचा हा अर्थसंकल्प म्हणजे केंद्रातील विद्यमान सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असणार आहे.

अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ ब्रिटिशांच्या काळात ठरली होती. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात दोन…

याआधी देखील विमानतळांचे खासगीकरण झालेले आहे. अदाणी समूहाकडे काही विमानतळ चालविण्यासाठी देण्यात आलेली आहेत.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. विरोधकांकडून अदाणी समूहाचा गैरव्यवहार, बीबीसी वृत्तपट, महागाई, बेरोजगारी आणि इतर विषयांवरुन सरकारला घेरण्याची…

अस्थिरता, चढ-उतार, कधी खरेदी-कधी विक्री अशा संमिश्र अनुभवातून सध्या भारतीय गुंतवणूकदार मार्गक्रमण करतोय.

भारतीय संस्कृतीप्रमाणे कोणत्याही कार्याचा शुभारंभ तोंड गोड करून करण्यात येतो. त्यामुळे आजपर्यंत प्रत्येक अर्थमंत्र्यांनी अर्थमंत्रालयातील नॉर्थ ब्लॉकमध्ये ‘हलवा समारंभ’ आयोजित…

आठवडाभर अधिकारी-कर्मचारी बंदिस्त, फोन बंद, इंटरनेट जॅमर, थेट आयबीची असणार नजर! अर्थमंत्रालयाच्या तळमजल्यावर असं काय घडतं?

नॉर्थ ब्लॉकच्या तळमजल्यावर गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कर्मचाऱ्यांना स्वहस्ते ‘हलवा’ वाटला!

‘सर्व जग आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर असताना, भारतीय अर्थव्यवस्था जगातली सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे’ हे येणाऱ्या अर्थसंकल्पातील महत्वाचे विधान असेल.…

दिल्लीतील एनडीएम कन्व्हेन्शन सेंटर येथे भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

या अर्थसंकल्पाद्वारे देशातील जनेतच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न असणार आहे.

“सर्वोच्च न्यायालयाने विरोधकांच्या अपप्रचाराला…”, असेही अर्थमंत्री सीतारमन यांनी सांगितलं.