Page 31 of निर्मला सीतारमण News

गरिबांची काळजी असल्याचे काँग्रेस पक्ष दाखवत असला तरी, २०१३ मध्ये जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्लूडीओ) दोहा परिषदेत काँग्रेसने शरणागती पत्करली होती.

काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी अर्थमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले.

यापूर्वी, मंत्रालय नागरिकांसाठी चिप-आधारित ई-पासपोर्ट आणण्यावर चर्चा करत आहे, असे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सांगितले होते.

महाराष्ट्रात कापसाचं उत्पादन घेणारे शेतकरी आत्महत्या करत आहेत; निर्मला सीतारमण यांचं राहुल गांधींना उत्तर

संरक्षण दलासाठी असलेल्या तरतुदीने पहिल्यांदाच ५ लाख कोटींचा टप्पा गाठला आहे, गेल्या वर्षाच्या तुलनेत ९ टक्क्यांची वाढ

‘या’ दोन स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून क्रीडा अर्थसंकल्पात वाढ करण्यात आली आहे.

एअर इंडियाच्या थकित कर्जाचं रक्कम फेडण्यासाठी अर्थसंकल्पात ५२ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प २०२२-२३ मध्ये डिडिटल युनिव्हर्सिटीची घोषणा केली आहे.

सामान्य करदात्यांची यंदाच्या अर्थसंकल्पापासून निराशा झाली असून कररचनेत कोणताही बदल सुचवण्यात आलेला नाही.

देशात येत्या वर्षभरात 5G सेवा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प २०२२-२३ मध्ये केली आहे,.

पंतप्रधान गतीशक्ती योजनेअंतर्गत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी राष्ट्रीय महामार्गांसंदर्भात मोठी घोषणा केली आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या साडीची चर्चा आहे. चर्चेमागचं नेमकं कारण जाणून घ्या.