Page 14 of ओडीआय News

भारत-न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेत सूर्यकुमार यादवच्या खराब कामगिरीवर सोशल मीडियात पडसाद उमटले. सध्या टीम इंडिया ही मालिका वाचवणार का याकडे सर्वाचे…

न्यूझीलंडच्या जबदरस्त गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाज निष्प्रभ ठरले. मालिकेत बरोबरी साधाय्रची असेल तर टीम इंडियाला हा सामना जिंकणे आवश्यक आहे.

भारत-न्यूझीलंड तिसऱ्या सामन्यात ऋषभ पंत खराब फटका मारून बाद झाला. त्यावरून आता संजू सॅमसनला संघात घेण्यासाठी संघ व्यवस्थापनावर दबाव वाढला…

भारत-न्यूझीलंड तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात टीम इंडियाला मालिकेत बरोबरी करण्याची ही शेवटची संधी आहे. न्यूझीलंड १-० ने पुढे आहे.

IND vs NZ 3rd ODI: भारतीय स्टार गोलंदाज अर्शदीप सिंगने जम्मू काश्मीरचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक विषयी मोठे विधान केले…

पुढीलवर्षी भारतात होणाऱ्या ५० षटकांच्या विश्वचषक स्पर्धेसाठी अफगाणीस्तानसह सात संघ पात्र ठरले आहेत. मात्र तुलनेने बलाढ्य समजल्या जाणाऱ्या संघांना मोठा…

सततच्या पावसाने भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना अखेर रद्द करण्यात आला. यामुळे टीम इंडियाला मालिका वाचवण्यासाठी पुढील सामना जिंकणे आवश्यक आहे.

पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सूर्यकुमार यादवने गाडीत बसून फेरफटका मारला. सामन्याला सुरुवात झाली असून काही नियमात बदल झाला आहे.

न्यूझीलंडने सलग दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी भारताला विजय आवश्यक आहे.

भारत-न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना यजमानांनी ७ गडी राखून जिंकला होता, त्यामुळे मालिका वाचवण्यासाठी टीम इंडियाला विजय आवश्यक आहे.

भारत-न्यूझीलंड पहिल्या एकदिवसीय सामन्यात ३०६ धावसंख्येचा लॅथम-विलियम्सनच्या जोडीने शानदार फलंदाजी करत टीम इंडियावर सात गडी राखून मात केली.

न्यूझीलंड दौऱ्यावर टीम इंडियाचा कर्णधारपदाची जबाबदारी सध्या शिखर धवनच्या खांद्यावर आहे. त्याच्या नेतृत्वावर माजी प्रशिक्षक शास्त्री यांनी भाष्य केलं आहे.