Page 3 of कांद्याचे भाव News

सरकारच्या निर्णयाने कांद्याचे दर दीड ते दोन हजार रुपयांनी गडगडल्याने पिंपळगाव बसवंत येथे संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडत आंदोलन केले.

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना किंमती उंचावणे सत्ताधाऱ्यांना परवडणारे नाही. त्यामुळे अकस्मात झालेल्या या दौऱ्याचा विधानसभा निवडणुकीशी संबंध…

गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात वाढ झाल्यामुळे त्याच्या मागणीत काही प्रमाणात घट झाली आहे. तर, बुधवारपासून आवकही वाढली आहे.

कांद्याची आवक घटल्याने सोमवारी घाऊक बाजारात ५५ ते ६० रुपये प्रति किलोने कांद्याची विक्री होत होती.

एकाच दिवसांत उन्हाळ कांद्याचे दर प्रति क्विंटलला ५०० ते ६०० रुपयांनी वधारले. देशांतर्गत मागणी कायम असताना आवक कमी होत आहे.

कांद्याच्या बाबतीतले सरकारचे धरसोडीचे धोरण सध्या आपण सगळेच जण बघत आहोत. पण तांदूळ, गहू, डाळी या धान्यांच्या बाबतीतला अनुभवही फारसा…

कांद्याचे भाव वाढल्यानंतर दर नियंत्रित करण्याचा सरकारला अधिकार असेल तर भाव पडल्यानंतर शेतकऱ्याला संरक्षण देण्याची जबाबदारीही सरकारचीच आहे.

राज्यातील कांदा शेतकरी, व्यापाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी वाशीतील एपीएमसीतील व्यापाऱ्यांनी गुरुवार २४ ऑगस्टला बंद पुकारला होता.

जानेवारी- फेब्रुवारी मध्ये दाखल होणाऱ्या नवीन कांद्याच्या उत्पादनाला फटका बसला आहे.

बाजारात कांद्याची पुणे, नाशिक ,नगर मधून आवक सुरू असून शुक्रवारी तब्बल १००गाड्या दाखल झाल्या आहेत.

वर्षभर कांदा पिकाला बाजारपेठ उपलब्ध असली तरी कांद्याच्या दरात कायम अस्थिरता असते.

साडेतीन टन कांदा विक्री करूनही पदरी काहीच न पडल्याने हवालदिल शेतकऱ्यांने आपली व्यथा मांडली आहे.