Page 5 of पालखी News


विठू नामाचा गजर करत रामलीला मैदानावर रिंगण सोहळा रंगला.

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३४० वा पालखी प्रस्थान सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्ती भावामध्ये संपन्न झाला.

पंढरपूर वारी किंवा आषाढी वारी ही महाराष्ट्रातील सर्वात पूजनीय आणि शतकानुशतके जुनी तीर्थयात्रा आहे. दरवर्षी देहू येथून तुकोबांची आणि आळंदीहून…

पारेगाव ग्रामस्थांनी पालखीवर पुष्पवृष्टी केली.

मुख्यमंत्र्यांशी बैठक घेण्याचे ठरल्याने वारकऱ्यांनी आंदोलन तूर्तास स्थगित केले.

विश्व हिंदू परिषद आणि श्री शिवराज्याभिषेक दिन अभिवादन समिती (किल्ले सिंहगड)च्या वतीने किल्ले सिंहगड येथे अभिवादन सोहळ्याचे आयोजन


गर्दीचा फायदा घेत तीन लाख १६ हजार ८०० रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीस

पालखीच्या आगमनपूर्वी आणि प्रस्थानानंतरही परिसर चकाचक ठेवण्यात येणार आहे.

संपूर्ण पालखी मार्गावर दिंडी सोबत परिवहन विभागाने तयार केलेल्या एलईडी स्क्रीन, फलकाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती देणारा चित्ररथ सहभागी होणार…

पालखी सोहळ्यात सहभागी जड-अवजड वाहनांची परिवहन विभागाकडून तपासणी करण्यात येणार.