Page 6 of पालखी News

शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या उपनगरातील भाविकांना दर्शनासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीच्या बोपोडी येथील विसाव्याची वेळ वाढवून…

पंढरपूरपर्यंत यंदा तीन बैलजोड्या रथासाठी असून साधारणतः ३० हजार वारकरी पालखी सोहळ्याबरोबर चालणार आहेत.

संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम पालखी सोहळ्यातील लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत आरोग्य विभागाने पालखी मार्गांवरील वैद्यकीय सुविधांचा आढावा घेतला.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरीतील आकुर्डीत वारकरी भवन उभारले जाणार आहे. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी पाहणी करून…

रथ ओढण्यास राजा-प्रधान, आमदार- मल्हार तसेच सावकार-संग्राम आणि माउली- शंभू या चार बैलजोड्यांची आळंदीतील श्री स्वामी महाराज मठ येथून नगरप्रदक्षिणामार्गे…

श्री क्षैत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा महोत्सवात सहभागी होण्याचे श्रींच्या पालखीचे ५६ वे वर्ष आहे.

आतापर्यंत २१ होर्डिंग काढण्यात आले असून, पुढील दहा दिवसांत उर्वरित अनधिकृत होर्डिंग हटवली जाणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. योगेश म्हसे…

अंकली ते आळंदी हा ३१५ किलोमीटरचा प्रवास करून मानाचे अश्व पालखी प्रस्थानाच्या एक दिवस आधी म्हणजे १८ जून रोजी आळंदीमध्ये…

२ जून रोजी महाराजांची पालखी विठूरायाच्या भेटीला मार्गस्थ होणार आहे. टाळ, मृदंग वाजत,गाजत, शेकडो वारकरी हातात भागवत धर्माची पताका व मुखी…

मुंबई येथील मंडळांनी मुंबई ते शिर्डी अशी काढलेल्या पदयात्रा आणि पालख्या आज, शुक्रवारी सकाळी ठाणेकरांच्या कोंडीचे कारण ठरले.

संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी सर्व सोयी उभारण्यात आल्या आहेत.

श्रींच्या पालखीत जवळपास सातशे वारकऱ्यांसह टाळकरी आणि पताकाधारी सहभागी होणार आहेत.