Page 9 of पीके News

मृगबहारामधील पेरु, द्राक्ष, संत्रा, लिंबू फळपिकांचा विमा आता ३० जून २०२५ पर्यंत काढता येणार आहे.

अतिवृष्टीमुळे झालेली पीकहानी आणि शेतजमीन खरवडून गेल्याने झालेल्या नुकसानीबद्दल जालना जिल्हयात वितरित अनुदानातील गैरप्रकारची तात्काळ चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे…


जिल्ह्यातील वसमत व कळमनुरी तालुक्यात नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतातील फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

अपहार झाल्याचे चौकशी समितीच्या अहवालात समोर.

यंदा देशातील उन्हाळी हंगामातील पिकांची लागवड बारा लाख हेक्टरने वाढून ८३.९३ लाख हेक्टरवर गेली आहे. देशभरात दरवर्षी उन्हाळी हंगामात सरासरी…

सलग नऊ दिवसांपासून गारपीट, वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या पावसाने पिकांच्या नुकसानीत दिवसागणिक भर पडत आहे. ५ ते ११ मे या…

जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाने तत्काळ पंचनामे करावेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी पंचनाम्यांनुसार प्रस्ताव ठेवला जाईल, असे आश्वासन कृषिमंत्री ॲड.…

महाराष्ट्र दिनी जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेस खासदार डॉक्टर शिवाजी काळे, आ. संजय बनसोडे ,आ. अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी वर्षा-…

जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करीत कर्जमाफीचीही मागणी लावून धरली. अकाेल्यात शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.

गत हंगामात अतिवृष्टी, पुरस्थितीमुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी राज्यभरातील शेतकऱ्यांना ७३३ कोटी रुपयांची मदत करण्यात येणार आहे.

उजनी पाणलोट परिसरातील पारंपारिक ऊस क्षेत्रावरील आडसाली ऊस मोडून शेतकरी केळी लागवड करायला पसंती देत आहेत.