Page 7 of वृक्ष News

सागरी महामार्गाच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या नारळाच्या वृक्षांचे हाल होऊ लागले आहे.

स्वच्छ भारत अभियानात नवी मुंबईचा अग्रक्रमांक असावा यासाठी महापालिका प्रशासनाकडून कोट्यवधी रुपयांचा झगमगाट केला जात असून रस्त्यांच्या कडेला तसेच दुभाजकांवर…

२२५ झाडे तोडण्याचा प्रस्ताव उद्यान विभागाला देण्यात आला आहे. मात्र, वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमींनी विरोध दर्शविला आहे.

कोणत्या भागातील आणि किती झाडांची देखभाल करायची, याची कोणतीही माहिती या प्रस्तावात नाही. त्यामुळे खर्चाच्या या निविदा प्रस्तावात गौडबंगाल असल्याची…

खारफुटीची आठ ते नऊ जुनाट झाडे मुळासकट तोडून टाकली आहेत. पर्यावरणप्रेमी नागरिक, निसर्गप्रेमी छायाचित्रकार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

वर्धा : येथील सुप्रसिद्ध समाजसेवी व पिपल्स फॉर अॅनिमलचे पदाधिकारी आशीष गोस्वामी यांनी विहिरीत उडी घेतल्याने चांगलीच खळबळ उडाली.

कोपरखैरणे विभागात बेसुमार अवैध वृक्ष तोडीमुळे उद्यान विभागाच्या कार्यशैलीवर सवाल उपस्थित केला जात आहे.

चोपडा तालुक्यातील देवझिरी वनक्षेत्रातील देवझिरी- हंड्याकुंड्या- पाटी रस्त्यावर गस्त घालत असताना वनविभागाच्या पथकाला वनपरिक्षेत्रात अवैध वृक्षतोड आढळून आली असून सागवान…

या २१ वर्षाच्या कालावधीत सर्वाधिक नुकसान २००८ साली झाले.

बांधकाम, जाहिरात फलकांसाठी शहराच्या विविध भागांत मोठ्या प्रमाणात झाडे तोडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.

आंतरराष्ट्रीय सीमारेषेच्या १०० किमी आतपर्यंत आणि नक्षलग्रस्त भागात पायाभूत सोई-सुविधांच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा पुढे करून हे विधेयक…

नैसर्गिक पद्धतीने झाडांची बीजे निसर्गात पसरून झाडे येण्याची संख्या कमी झालेली आहे.