scorecardresearch

Page 245 of राजकारण News

सामान्यांना न्याय देणारा काँग्रेस हाच एकमेव पक्ष -माणिकराव

काँग्रेसने सर्वात जास्त जनहिताचे निर्णय घेतले आहेत. शासनाच्या सर्व योजना युकाँच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. त्या सर्वाचा प्रचार व…

व्यक्तिकेंद्रित राजकारणाला पर्याय नाही : मनोहर पर्रिकर

‘बिनचेहऱ्याचे सरकार’ अशी संकल्पना अस्तित्वात असूच शकत नाही. उलट प्रभावशाली नेतृत्व नसेल, तर प्रशासन अपयशीच ठरेल. भारतात तर व्यक्तिकेंद्रित राजकारणाला…

बंदी घातलेल्या माओवादी संघटनेकडून शहीद दिनी पुण्यात विविध ठिकाणी पोस्टर्स

नक्षलवादी कारवायांसाठी बंदी घालण्यात आलेल्या ‘भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी)’ या संघटनेतर्फे शहीद दिनी (२३ मार्च) शहरात विविध ठिकाणी पोस्टर लावण्यात…

झाडांच्या कत्तलीला संशयाची किनार

ठाणे शहरातील ५७ ठिकाणी असलेल्या सुमारे ५५० झाडांची कत्तल करण्यास हिरवा कंदील दाखविताना महापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांनी केलेले ‘सहमती’चे राजकारण सध्या…

समस्या सोडवणुकीसाठी दीर्घकालीन धोरणांची गरज -वळसे-पाटील

विविध प्रकारच्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी दीर्घकालीन नियोजन, उपाययोजना व धोरणे आखून ती प्रत्यक्षात उतरविण्याची गरज असल्याचे मत विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-…

जयंतीला नकार, तमाशाला जागा!

स्वामी विवेकानंदांच्या १५० व्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशभरात विवेकानंद जयंती साजरी करण्याचे सरकारचे आदेश असताना स्वामी विवेकानंद सार्ध शती समारोह समिती…

आ. मनीष जैन काँग्रेसच्या वाटेवर

महापालिका निवडणूक अवघ्या पाच महिन्यांवर, तर विधानसभा निवडणूक वर्षभरावर येऊन ठेपली असताना येथील विधान परिषदेचे अपक्ष सदस्य मनीष जैन काँग्रेसमध्ये…

श्रीमंतांचे ‘कल्याणप्रद’ स्वार्थ

आर्थिक उतरंडीत वरून खाली या दिशेने उत्पन्नांचे फेरवाटप होणे हे अनेक दृष्टींनी हिताचे असते. त्यासाठीच्या सहेतुक प्रक्रिया म्हणजे, कल्याणकारी राज्याचे…

काँग्रेसशी सौदेबाजी करण्यास जदयु अनिच्छुक

मनमोहन सिंग सरकारने बिहारला विशेष राज्याचा दर्जा दिला तरी त्याच्या बदल्यात २० खासदार असलेल्या जनता दल युनायटेडचा सरकारला पाठिंबा देण्याचा…

ब्रिक, ब्रिक्स आणि ब्रिक्सी

ब्राझील, रशिया, भारत आणि चीन या चार देशांचा उल्लेख ‘ब्रिक’ असा झाला. त्यांच्या संघटनेत दक्षिण आफ्रिका आली आणि आणखी देश…

उपाय असूनही निरुपाय?

नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवाया वाढत असताना त्यावर उपाययोजना करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ, शस्त्रबळ आणि या शक्तीला तज्ज्ञमंडळींमार्फत युक्तीची जोड हे सारे सरकारकडे…