scorecardresearch

Page 302 of राजकारण News

गोव्यातील ४६ वर्षांपूर्वीचा जनमत कौल वादात

पोर्तुगीजांच्या तावडीतून ५१ वर्षांपूर्वी मुक्ती मिळाल्यानंतर पाच वर्षांनी गोव्यामध्ये घेण्यात आलेला जनमत कौल बनावट असल्याचा दावा करून गोव्याच्या माजी मुख्यमंत्री…

पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागारांकडून संभाव्य डिझेल दरवाढीचे समर्थन

पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे प्रमुख सी. रंगराजन यांनी गुरुवारी संभाव्य डिझेल दरवाढीचे समर्थन केले. ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ फॉरेन ट्रेड’ने येथे…

शोषण मुक्तीसाठी राजकारण कोणत्या शक्तीच्या आधारे करायचे?

श्रम हा मानवी घटक आजच्या यंत्रयुगात हद्दपार होत असून श्रमिक ही शक्ती संपुष्टात आली आहे. उत्तर औद्योगीकरणाच्या कालंखडातील शेतकरी आत्महत्या…

दबावाचे राजकारण की बदलती भूमिका?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वबळावर लढण्याचा दिलेला इशारा किंवा अन्य नेत्यांनी काँग्रेसच्या विरोधात घेतलेली भूमिका ही दबावाच्या राजकारणाचाच भाग…

काँग्रेस-राष्ट्रवादी युती धोक्यात

गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसला अतिशय दुय्यम वागणूक दिली. त्यामुळे २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत काँग्रेसबरोबर युती ठेवायची…

साहित्याच्या मांडवात राजकारण्यांचीच भाऊगर्दी

चिपळूण येथे भरत असलेल्या ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या विविध कार्यक्रमांमध्ये सुमारे डझनभर आमदार, खासदार आणि मंत्रिगण हजेरी…

अडवाणींकडून जीनास्तुतीची उकल

बॅरिस्टर मोहम्मद अली जीना यांची स्तुती केल्याने सात वर्षांपूर्वी अडचणीत आलेले भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी सोमवारी ‘त्या’ आठवणींना…

‘कामाला लागण्या’चे वर्ष

लोकसभा निवडणुकीनंतर देशात मोठी राजकीय उलथापालथ होईल, हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नाही. ही निवडणूक २०१४च्या एप्रिलमध्ये होईल, अशी शक्यता…

बदल आणि समज

टाइम साप्ताहिकाचे विद्यमान संपादक फरीद झकारिया यांचे ‘पोस्ट अमेरिकन वर्ल्ड’ नावाचे पुस्तक तीन-चार वर्षांपूर्वी- म्हणजे ते न्यूजवीक या साप्ताहिकाच्या संपादकपदी…

काँग्रेसने फुंकले निवडणुकीचे रणशिंग

निवडणुकींना अद्याप काही कालावधी असला तरी काँग्रेसने राज्यात निवडणुकीचे रणिशग फुंकले आहे. सर्वाधिक जागा जिंकण्याचा निर्धार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी…

सोनियांच्या योजनेवर शरद पवारांची तोफ!

आतापर्यंत विधानसभा, जिल्हा परिषदा, नगरपालिकांमध्ये विजय मिळाल्यावर आपण आनंदोत्सव साजरा केला. आता २०१४ मध्ये राज्यात सर्वाधिक जागाजिंकून गुलालाने न्हाऊन निघू…

सिंचन घोटाळ्याप्रकरणी फौजदारी कारवाई करा

हजारो कोटींच्या सिंचन घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची सरकारची घोषणा ही एक नौटंकी असून पोलिसांच्या माध्यमातून एसआयटी चौकशी झाली पाहिजे, अशी…