Page 5 of वीजेचे संकट News

२०२२ साली, भारतात विजेची मागणी ८ टक्क्यांनी वाढली. आशिया खंडातील इतर देशांच्या तुलनेत विजेच्या मागणीचा हा वेग जवळपास दुप्पट आहे.

देशात कोळशाचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर वीजनिर्मितीसाठी आयात केलेल्या कोळशाचा वापर करण्यात आला.

महावितरणचा प्रशासकीय खर्च वाढत असून पूर्वी वीजखरेदी खर्च ८० टक्के व उर्वरित खर्च २० टक्के हे प्रमाण होते.

महानिर्मिती आणि महापारेषणनंतर महावितरण कंपनीनेही आयोगापुढे वीजदरवाढीचा प्रस्ताव सादर केला आहे

पाकिस्तानात वीजेच्या उपलब्धतेबाबत आणीबाणीची परिस्थिती उद्भवली असतांना सोमवारी सकाळी जवळपास संपुर्ण पाकिस्तानातील वीज प्रवाह खंडीत झाला होता.

जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट २०१८ ते ३० नोव्हेंबर २०१८ दरम्यान वेगवेगळय़ा भागांमध्ये १२ तास वीज पुरविण्यात आली होती.

संप कालावधीत पुणे शहरामध्ये प्रामुख्याने सिंहगड रोड, वडगाव, हिंगणे, धायरी या परिसरात पहाटे तीनच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला होता.

वीजचोरीच्या संशयावरून उरुळी कांचन भागातील एका पेट्रोल पंपावर महावितरणच्या भरारी पथकाने छापा घातला.

राज्यातील अनेक भागात तापमान घसरल्याने पंखे व इतर विद्युत यंत्रासह कृषीपंपाचाही वापर कमी असल्याने ही मागणी कमी झाल्याचा अंदाज या…

मार्च-२२ मध्ये महावितरणने कायमस्वरूपी खंडित (पीडी) मीटरची जुनी महावितरणची थकबाकी असलेल्या ग्राहकांसाठी विलासराव देशमुख अभय योजना लागू केली.

बसरा या तेलाच्या खाणींनी समृद्ध असलेल्या प्रांतात तर सलग तिसऱ्या दिवशी लोक रस्त्यावर उतरले होते.

मुंबईतील टाटा पॉवरच्या ग्राहकांना सरासरी एक रुपया पाच पैसे प्रति युनिट असा इंधन समायोजन आकार लागू करण्यात आला आहे.