Page 7 of वीजेचे संकट News
देशातील ऊर्जाक्षेत्रातील १०० दिवसांच्या कामगिरीची माहिती केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
वीज आणि विदेशी कोळसा खरेदीतून मिळणाऱ्या कमिशनसाठी मंत्री व अधिकाऱ्यांच्या संगनमताने राज्यात विजेचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात येत असल्याचा गंभीर…
मुंबईवर मंगळवारी कोसळलेल्या वीज संकटाला केंद्र सरकार जबाबदार आहे असे मी म्हटलेले नसून विजेसारख्या प्रश्नावर केंद्राने नेतृत्व स्वीकारण्याची भूमिका घेणे…
देशातील कोळसा खाण क्षेत्रातील महाकाय कंपनी कोल इंडिया लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांनी चालू महिन्यात तीन दिवसांचे ‘नियमानुसार काम’ आंदोलन करण्याचा इशारा दिला…
कोळशावर चालणाऱ्या विजेच्या प्रकल्पांकडे उपलब्ध इंधन साठा आक्रसत चालला असून, केवळ सात दिवस वीजनिर्मितीसाठी पुरेल अशा औष्णिक ऊर्जा प्रकल्पांची संख्या…
विजेविना व्यवहार कसे चालवावे लागतात, हा मुंबईस मंगळवारी आलेला अनुभव उर्वरित महाराष्ट्रासाठी रोजचाच आहे..
पंजाबमधील वीजपुरवठय़ाची स्थिती अधिक नाजूक होण्याची शक्यता आहे. राज्यातील महत्त्वाच्या वीजनिर्मिती केंद्रावरील कोळशाचा साठा कमालीचा घटला असून त्याचा परिणाम वीजनिर्मितीवर…
कोरडा गेलेला जून आणि तलावक्षेत्रातील आटत चाललेले पाणी यामुळे मुंबईकरांवरील पाण्याचे संकट अधिकच गहिरे झाले आहे. या पाश्र्वभूमीवर २० टक्के…
पाणीटंचाई पाठोपाठ राज्यावर वीजटंचाईचे संकट ओढवले असून पाणी, गॅस व कोळशाअभावी वीजनिर्मितीवर विपरित परिणाम झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी…
वीजक्षेत्रातील तेजीच्या काळात व्यापारी तत्त्वावर वीजविक्री करण्याच्या उद्दिष्टाने उभारण्यात आलेले राज्यातील २२५४ मेगावॉटचे वीजप्रकल्प ग्राहकांअभावी सध्या बंद पडलेले आहेत.