Page 27 of वीज पुरवठा News

४ हजार ५०० कोटी रुपयांचा प्राथमिक आराखडा केंद्र सरकारकडून मिळणार ६० टक्के अनुदान

डोंबिवली पश्चिम येथील महाराष्ट्र नगर, गरीबाचा वाडा, सरोवर नगर, नवापाडा परिसराचा वीज पुरवठा सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत बंद…

पावसाला सुरवात झाल्याने नागपूरसह काही भागात वारंवार वीज खंडित का होते, हे आपण जाणून घेऊ या.

मागणीनुसार विजेची उपलब्धता झाल्याने महावितरणने भारनियमन केले नाही. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला.

राज्यात शनिवारी (२ सप्टेंबर) सकाळी महावितरणची विजेची शिखर मागणी शुक्रवारच्या तुलनेत कमी झाली.

पावसाअभावी दुष्काळाचे संकट घोंघावत असताना पुढील काळात पिण्याच्या पाण्यासह जनावरांना पाण्याची टंचाई भेडसावण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

अकोला जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून पाऊस दडी मारून बसला आहे. त्याचा परिणाम विजेच्या उत्पादनावरदेखील झाला.

महानिर्मितीने ही तुट भरण्यासाठी उरण गॅस प्रकल्पातूनही वीज निर्मिती सुरू केली.

सारथी हेल्पलाइन ८८८८००६६६६ आणि पाणीपुरवठा तक्रार कक्ष (२४ तास) ७७२२०६०९९९ यावर नागरिकांना तक्रार करता येईल.

…तर दुसरीकडे गरजेनुसार काही भागात कृषीपंपाचाही वापर वाढला आहे.

पुणे मेट्रोच्या सेवेला महावितरणुळे सोमवारी ब्रेक लागला. वीजपुरवठा खंडित झाल्याने वनाझ ते रूबी हॉल मार्गावरील सेवा सायंकाळी २० मिनिटे ठप्प…

पंखे, वातानुकूलित यंत्रासह कृषीपंपाचा वापर वाढल्याने राज्यातील विजेची मागणी वाढून गुरुवारी (१० ऑगस्ट) दुपारी ४ वाजता २४ हजार ६२८ मेगावॅट…