यंदाच्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना मोदी यांनी काही मुद्दे आवर्जून उल्लेखले आणि काही मुद्दय़ांचा उल्लेख करणेदेखील तितकेच आवर्जून टाळले.
तुळजापूर तीर्थक्षेत्र रेल्वेने जोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रेल्वे कृती समितीमार्फत शिष्टमंडळासह भेट घेणार आहे. कोणत्याही स्थितीत सोलापूर ते उस्मानाबाद…
गेल्या तीन महिन्याच्या कारकीर्दीत मोदी सरकारने शेतीमालाच्या निर्यातीवर घातलेल्या बंदीमुळे महाराष्ट्रातील शेतकरी उद्ध्वस्त होण्याचा धोका उत्पन्न झाला असून नरेंद्र मोदी…