रेल्वे बोर्ड News

पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय गाड्यातून दररोज मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. या प्रवासा दरम्यान नायगाव भाईंदर खाडी, वैतरणा खाडी लागते. या…

भारताच्या पहिल्या महिला ट्रेन ड्रायव्हरचा प्रवास थांबतोय; सुरेखा यादव ३० सप्टेंबरला निवृत्त, प्रेरणादायी वाटचालीला सलाम.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालपणी चहा विकलेल्या गुजरातमधील वडनगर रेल्वे स्थानकात आता त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘चहा’ संकल्पनेवर आधारित आधुनिक फूड…

मंगळवारी दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास अंधेरी रेल्वे स्थानकादरम्यान अप धीम्या आणि डाऊन जलद मार्गावर पाॅइंटमध्ये तांत्रिक बिघाड झाला. परिणामी, या…

मुंबईत गेल्या कित्येक वर्षांपासून कोणत्या ना कोणत्या पुलाची कामे सुरू आहेत. एका पुलाचे काम पूर्ण झाले, तरी दुसरा पूल पाडलेला…

मध्य रेल्वेवरील लोकलच्या डब्यात अंधश्रध्दा वाढवणाऱ्या जाहिराती लावण्याचे प्रकार वाढले आहे. दिशाभूल करणारी माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात येते. अंधश्रद्धा पसरविणाऱ्या…

केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने २ सप्टेंबर २०२५ रोजी अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नामांतर अहिल्यानगर रेल्वे स्थानक करण्यास ‘ना हरकत प्रमाणपत्र’ दिले.

वर्धेतून सुटणारी अमृत भारत एक्सप्रेस देशातील अनेक राज्यांना जोडणार.

२०१८ पासून शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रह समिती सातत्याने विविध आंदोलने, उपोषण आणि रास्तारोकोच्या माध्यमातून शकुंतला रेल्वेमार्गाच्या रखडलेल्या कामाकडे सरकारचे लक्ष…

दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्यासाठी जल फाउंडेशन आक्रमक.

मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असूनही डबे वाढवले नाहीत.

प्रवाशांनी तातडीने डब्यांची दुरुस्ती करावी, देखभाल वाढवावी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी मागणी केली आहे.