Page 3 of रेल्वे बोर्ड News

मुंबई, नवी मुंबईतील बंदरांत उतरविण्यात आलेल्या जीवनावश्यक आणि अत्यावश्यक वस्तूंची देशभरात रेल्वे मार्गाने वाहतूक करण्यात येते.

कोकणात जाण्यासाठी गणेशोत्सव कालावधीत मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या दिवा-चिपळूण (०११५५/०११५६) आणि दिवा-खेड (०११३३/०११३४) अशा दोन ८ डब्यांच्या मेमू गाड्यां सोडण्यात…

२०२७ मध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा होणार आहे, यावेळी मागील कुंभमेळ्यापेक्षा ५० पट अधिक म्हणजे तब्बल तीन कोटी भाविक…

कोकण रेल्वे मार्गावर २५० विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय…

सर्व प्रवासी गाड्यांसाठी आठ तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया १० जुलैपासून अनिवार्य करण्यात आली आहे.

देशात सर्वांत उशिराने नॅरोगेजचे रुपांतर ब्रॉडगेजमध्ये होत असलेल्या इतवारी ते नागभीड रेल्वे मार्गाचा पहिला टप्पा इतवारी-उमरेडचे काम पूर्ण झाले आहे.

मुंबई उपनगरीय रेल्वे अपघातांमुळे अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला असून वर्षानुवर्षे प्रलंबित भरपाई प्रकरणांमुळे मृतांच्या कुटुंबीयांची आर्थिक व मानसिक परवड सुरू…

गोवा, कर्नाटक राज्यातील स्थानकांना प्राधान्य

लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांचे ‘तत्काल’ आरक्षण केवळ ‘आधार’ प्रमाणित वापरकर्त्यांनाच करता येणार आहे. १ जुलैपासून याची अंमलबजावणी होणार असून १५ तारखेपासून…

कोकणवासीयांचा प्रवास वेगवान व्हावा, त्यांना अतिरिक्त सेवा उपलब्ध व्हावी यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने टप्पा दुहेरीकरण (पॅच डब्लिंग) करण्यावर भर दिला…


ठाण्याहून कर्जत, कसारा दिशेने सोडण्यात येणाऱ्या शटल सेवेमुळे याभागात जाणाऱ्या प्रवाशांना मुंबईहून येणाऱ्या लोकलची प्रतीक्षा करावी लागत नव्हती.