Page 3 of रेल्वे बोर्ड News
गाड्यांतील अडकलेल्या प्रवाशांनी समाजमाध्यमावर व्यक्त केली नाराजी
करोनानंतरही दुपारच्या लोकल सेवा पूर्ववत न झाल्याने प्रवाशांची गैरसोय कायम.
महाराष्ट्र रेल्वे गुन्ह्यांत झारखंडनंतर दुसऱ्या क्रमांकावर; वर्षभरात १.४६ लाख गुन्हे आणि दोषी ठरले १.४५ लाख प्रवासी!
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पाठपुराव्यामुळे जळगावातील रावेर आणि बोदवड स्थानकांवर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा मिळाला आहे, या गाड्यांच्या थांब्यांमुळे…
बल्लारशा ते वर्धा या नव्या तिसऱ्या रेल्वेमार्गासाठी उचल केलेला मुरूम आणि त्यासाठी महसूल विभागाकडून प्रत्यक्ष मिळालेली परवानगी, यात बरीच तफावत…
मुंब्रा दुर्घटनेनंतर रेल्वे मंडळाने स्वयंचलित दरवाजे असलेली सामान्य लोकल चालविण्याच्या निर्णय घेतला…
मुंबई, नवी मुंबईतील बंदरांत उतरविण्यात आलेल्या जीवनावश्यक आणि अत्यावश्यक वस्तूंची देशभरात रेल्वे मार्गाने वाहतूक करण्यात येते.
कोकणात जाण्यासाठी गणेशोत्सव कालावधीत मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या दिवा-चिपळूण (०११५५/०११५६) आणि दिवा-खेड (०११३३/०११३४) अशा दोन ८ डब्यांच्या मेमू गाड्यां सोडण्यात…
२०२७ मध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा होणार आहे, यावेळी मागील कुंभमेळ्यापेक्षा ५० पट अधिक म्हणजे तब्बल तीन कोटी भाविक…
कोकण रेल्वे मार्गावर २५० विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय…
सर्व प्रवासी गाड्यांसाठी आठ तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया १० जुलैपासून अनिवार्य करण्यात आली आहे.