Page 5 of पर्जन्यवृष्टी News

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार रत्नगिरी जिल्ह्यत परतीच्या पावसाचे वातावरण गेल्या दोन दिवसांपासून निर्माण झाले असून शुक्रवारी सायंकाळी शहरासह जिल्ह्यच्या ग्रामीण…

संध्याकाळी सव्वापाचच्या सुमारासा ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली.

जखमींना पाटण प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशातील काही भागांमध्ये गुरुवारी मुसळधार पाऊस कोसळला आहे. दमदार पावसामुळे एनसीआरमधील काही मालमत्तांचे नुकसान झाले आहे

मोसमी पाऊस सक्रिय झाल्यानंतर एका टप्प्यावर ‘ब्रेक मान्सून’ (सलग १० ते १५ दिवस पावसाचा खंड) ही वातावरणीय प्रणाली निर्माण होत…

संभाव्य धोका विचारात घेता कोणीही नदीपात्रात उतरू नये.

पावसाचा जोर कायम राहिल्याने शुक्रवारी दुपारनंतर विसर्ग वाढविण्यात आला.

वसई पूर्वेतील भागातून जाणाऱ्या मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पाणी जाण्याचे मार्ग बंद असल्यामुळे गुरुवारी झालेल्य पावसामुळे महामार्गावर विविध ठिकाणी पाणी साचले…

गुरुवारी रात्रीपासून वसई, विरार शहरात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. मुसळधार पावसामुळे महामार्गासह शहरातील विविध ठिकाणचे रस्ते जलमय झाल्याने…

गेल्या दोन दिवसांपासून पालघर जिल्ह्यात धुवांधार पाऊस कोसळत आहे. सर्वच नद्या, नाले तुडुंब भरून वाहत आहेत.

शहरात मागील काही दिवस चांगला पाऊस पडत असून दिवसभर कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.

ठाणे जिल्ह्यासह रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दोन्ही जिल्ह्यातून वाहत असलेली उल्हास नदी दुथडी भरून वाहते…