Page 31 of पावसाळा ऋतु News
ठाणे आणि मुंबईत प्रत्येकी दोन तर कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी, पालघर येथे प्रत्येकी एक टीम १५ जूनपासून पोहोचेल.
आज सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक झाडे उन्मळून पडली.
महाराष्ट्रात ५ जून रोजी मान्सूनचं आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
राज्यातील खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीमध्ये हवामान विभागाचे होसाळीकर यांनी राज्यातील मान्सूनच्या आगमनासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वाढणाऱ्या आजारांपासून स्वत:चं कसं संरक्षण करता येईल, यावर डॉ. आशिष धडस यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
सोमवारी सकाळपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत असून यामध्ये अनेकांचे नुकसान होत आहे. तरी देखील काहीजण आपल्या कर्तव्यावर ठाम आहेत.
आयएमडीने रविवारी आणि सोमवारी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
पावसाळ्यात नेहमी येणारा अनुभव म्हणजे आपण राहात असलेल्या इमारतीच्या परिसरात साप आढळणे