Page 2 of राजू शेट्टी News

साहित्यिकांनी आपले लिखाण पुरस्कारासाठी नव्हेतर समाजाच्या हितासाठी करावे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.

राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काल बुधवारी (दि.३० एप्रिल) माळसोन्ना येथून पदयात्रेस प्रारंभ झाला.

कारखानदारांच्या सोयीऐवजी शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी तंत्रत्रानाचा वापर व्हावा. साखर कारखाने काटा मारतात. त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

कांदा निर्यात शुल्क वेळेवर रद्द न केल्याने भाव पडले. ही सरकारची जबाबदारी आहे. नाफेडमार्फत होणाऱ्या खरेदीवर आमचा भरवसा नाही. त्यामुळे…

प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग राजकारणी, कंत्राटदार आणि नोकरशहा यांनी केलेला मोठा घोटाळा आहे आणि सार्वजनिक पैशाची लूट असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी…

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी व वसमत तालुक्यात शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध करायला सुरुवात केली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी हे आक्रमक झाले आहेत.

ऊस उत्पादकांना उसाची रास्त आणि किफायतशीर रक्कम (एफआरपी) एकरकमी द्यावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

२०१९ सालच्या लोकसभा निवडणूक प्रचारावेळी जातीयवादी वादग्रस्त विधान करून आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी राजू शेट्टी यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

मुख्यमंत्र्यांशी बैठक होऊन सकारात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन करण्यात येणार आहे. – राजू शेट्टी

मूठभर लोकांचे कोटकल्याण करण्यासाठी शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातला असून याला विरोध करण्यासाठी १२ मार्च रोजी मुंबईत आंदोलन करण्यात येणार असल्याचे…

राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांची भिकाऱ्याबरोबर तुलना करण्यापेक्षा कांद्याचे निर्यातशुल्क हटविण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा.