रामदास आठवले News
रामदास बंडू आठवले हे मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये राज्यसभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत आहेत. ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे अध्यक्ष आहेत. रामदास आठवले हे मोदी सरकारमध्ये सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री आहेत यापूर्वी ते पंढरपूरचे लोकसभेचे खासदार होते. १९७४ मध्ये दलित पँथर चळवळीत भाग घेतलेल्या त्यांच्या सक्रियतेसाठीही ते ओळखले जातात. मोदींच्या पहिल्या आणि दुसऱ्या मंत्रिमंडळात रामदास आठवले यांचा समावेश होता.
Read More
जुलैपासून ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नागपूर विभागासह राज्याच्या सर्वच भागात अतिवृष्टी, नद्यांना आलेला पूर, त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले.
Top Political News Maharashtra : महाराष्ट्र अन् देशातील पाच महत्वाच्या घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
लवकरच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक होणार आहे. त्यासाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी माओवाद्यांचा पॉलिट ब्युरो मेंबर तसेच सेंट्रल कमिटी मेंबर मल्लोजूला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपती…
बिहारच्या बीटी ॲक्ट १९४९ कायद्यामध्ये सुधारणा करा, अशा घोषणा मोर्चामध्ये दिल्या जात होत्या. मोर्चाचे नेतृत्व मंत्री रामदास आठवले यांनी केले.
काँग्रेसेतर सरकारकडूनच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान झालेला आहे. व्ही. पी. सिंह यांच्या कार्यकाळात बाबासाहेबांना भारतरत्न तर संसदेत तैलचित्र लावण्यात…
Ramdas Athawale on CJI Bhushan Gavai Attack : सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल दाखल करा,…
‘महाबोधी महाविहार मुक्ती’साठी मुंबईत १४ ऑक्टोबर रोजी आझाद मैदानात आयोजित केलेल्या मोर्चामध्ये आंबेडकरी -बौद्ध जनतेने गटतट विसरुन लाखोंच्या संख्येने सामील…
लवकरच राष्ट्रीय पक्ष म्हणून ‘रिपाइं’ला मान्यता मिळेल. त्यानंतर भाजप हा छोट्या पक्षाला संपवणारा नसून वाढवणारा पक्ष असल्याचे सिद्ध होईल, असे…
केंद्रात व राज्यात महायुतीची सत्ता असताना देखील आमच्या कार्यकर्त्यांना महायुतीमध्ये काहीच मिळत नाही, अशी मनस्वी खंत केंद्रीय सामाजिक न्याय राज्य…
मायावती यांनी नेतृत्व स्वीकारल्यास दलितांची एकजूट साधता येईल….
‘मायावती यांचा ‘बहुजन समाज पक्ष’ शेवटच्या घटका मोजतो आहे. ‘बसप’चा तेथे एक आमदार आणि एक खासदार आहे. ‘रिपाइं-ए’ गट हा…