रामदास आठवले News
रामदास बंडू आठवले हे मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये राज्यसभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत आहेत. ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे अध्यक्ष आहेत. रामदास आठवले हे मोदी सरकारमध्ये सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री आहेत यापूर्वी ते पंढरपूरचे लोकसभेचे खासदार होते. १९७४ मध्ये दलित पँथर चळवळीत भाग घेतलेल्या त्यांच्या सक्रियतेसाठीही ते ओळखले जातात. मोदींच्या पहिल्या आणि दुसऱ्या मंत्रिमंडळात रामदास आठवले यांचा समावेश होता.
Read More

‘पाकिस्तानबरोबर चांगले संबंध व्हावेत, अशी इच्छा होती. मात्र, त्यांच्याकडून काश्मीरमध्ये पंडित, उत्तर प्रदेशातील मजुरांवर हल्ला झाला. आता पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला…

आरपीआय आठवले पक्षाची नागपुरातील रवीभवन येथे विदर्भ स्तरीय बैठक झाली. त्यामध्ये भाजपच्या उमेदवारांना समर्थन देणार असल्याची महत्वाची घोषणा केली.

राज ठाकरे हे मुंबईचे अर्थकारण बिघडवणारे व्यक्तिमत्त्व असल्याचा आरोप केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केला.

मित्र म्हणून त्यांनी जायला हरकत नसली, तरी मुख्यमंत्री म्हणून भेटीसाठी असे त्यांच्या घरी जाऊ नये. मी स्वतः एकदाही राज ठाकरे…

आठवले म्हणाले, ‘लोकसहभागात वेगवेगळे विचार असतात. त्यातील सर्वांचेच विचार सर्वांना पटतात असे नाही. मला देखील भाजपचा सर्व अजेंडा मान्य असतो…

Ramdas Athawale Poetry: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी वक्फ विधेयकाबाबत भूमिका मांडताना केलेल्या शायरीमुळे सभागृहात हशा पिकला.

औरंगजेबाची कबर उखडून टाकली पाहिजे अशी मागणी खासदार उदयनराजेंनी केली आहे. तर रामदास आठवलेंनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

लोकसभा निवडणुकीत ‘रिपाइं’ला दोन जागा दिल्या असत्या तर निवडून आणल्या असत्या. विधानसभा निवडणुकीतही न मागितलेल्या जागा देण्यात आल्या. त्यामुळे पक्षाला…

Nagpur Violence News: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही यावर प्रतिक्रिया देत नागपूरकरांना शांततेचे आवाहन केले आहे. याचबरोबर छावा चित्रपटात छत्रपती…

औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा आत्ताच पुढे यायचं कारण काय, असा प्रश्न उपस्थित करून आठवले म्हणाले औरंगजेबाची कबर काढून इतिहास बदलणार नाही.

मुलुंड येथील कवी कालिदास नाट्यगृहात पक्षाचा ईशान्य मुंबई विभागाचा मेळावा पार पडला. त्यामध्ये आठवले बोलत होते.

आठवले यांनी गेल्या आठवड्यात मनसेला महायुतीत घेऊ नका, असे वक्तव्य केले होते, या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.