Page 9 of रत्नागिरी जिल्हा News
आगामी आर्थिक वर्षांसाठी रत्नागिरी जिल्ह्याच्या विकास आराखडय़ात सुमारे शंभर कोटी रुपयांची वाढ करीत २२७ कोटी रुपयांचा विकास आराखडा जिल्हा नियोजन…
हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत जिल्ह्य़ात शनिवारी रात्रीपासून पावसाने संततधार धरली असून २४ तासांत एकूण सरासरी ११७ मिलीमीटर पावसाची नोंद…
नैसर्गिक आपत्ती मग ती कोणतीही असो, टाळता येत नसली री अशा संभाव्य आपत्तींना सामोरे जाण्याची पूर्वतयारी असली तरी त्यावर मात…

रत्नागिरी जिल्ह्य़ात मंगळवारी सकाळी वादळी वारे आणि विजेच्या धक्क्यामुळे दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू ओढवला.
मतदार याद्यांच्या पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत सुमारे ६७ हजार २०१ नवमतदारांनी नावनोंदणी केली आहे. तर त्याच वेळी मयत व दुबार नोंदणी झालेल्या…
जिल्ह्य़ातील विविध विकासकामांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आवश्यक निधी देण्याचा प्रयत्न असून त्यासाठी आवश्यकता भासल्यास वाढीव निधी आणण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा…
रत्नागिरी जिल्ह्य़ातील दापोली व चिपळूण तालुक्यांमध्ये गावपातळीवरील वादातून तीन कुटुंबांना वाळीत टाकले गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
यंदाच्या वर्षी जिल्ह्य़ात सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे जेमतेम महिनाभरात एकूण वार्षिक सरासरीच्या ५० टक्के उद्दिष्ट गाठले आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार…
रत्नागिरी जिल्ह्य़ातील ९ तालुक्यांमधील एकूण ९६ गावांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागत असून या गावांच्या एकूण १९२ वाडय़ांना टँकरद्वारे पाणीपुरवठय़ाची सोय…