Page 10 of रत्नागिरी News

रत्नागिरी जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या कामात सुमारे ६०० कोटींहून अधिक रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप आरटीआय कार्यकर्ते स्वप्नील खैर यांच्या तक्रारी…

रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे समुद्रकिनाऱ्यावर मानवी सांगाडा सापडल्याने खळबळ उडाली आहे.

स्थानिक बाजारपेठेत कोकणातील हापूस आंब्याची आवक वाढुन सुध्दा आंबा अद्यापही सर्वसामान्य लोकांच्या आवाक्या बाहेर असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

राणे कुटुंबाने व्यक्तिगत रत्नागिरी जिल्ह्याकडे लक्ष केंद्रीत केल्याने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या बाल्ले किल्ल्यात भाजपाचे आव्हान उभे राहीले आहे.

रत्नागिरी जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेल्या राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामध्ये ११ लाख १९ हजार ९०६ रुपयांचा अपहार झाल्याचे उघडकीला आले…

सुटका झालेले समीन आणि रेहान हे दोन्ही तरुण शनिवारी, १२ एप्रिल रोजी आफ्रिकेतून भारताकडे परतण्यासाठी निघाले असून, ते लवकरच आपल्या…

संगमेश्वर तालुक्यातील मासरंग भागात वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी फिरणाऱ्या आठ जणांना सिंगल बॅरल बंदूक, जिवंत काडतूस व इतर मुद्देमालासह संगमेश्वर…

कोणतीही तडजोड न करता अंमली पदार्थाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीसांनी तातडीने कारवाईची मोहीम सुरु करावी, असे आवाहन पालकमंत्री डॉ. उदय…

रत्नागिरी जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या कामात सुमारे ६०० कोटींहून अधिक रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

उद्योगमंत्री डॉ. सामंत म्हणाले, स्थानिक उद्योजकांच्या माध्यमातून १ हजार ३७ कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले.

रत्नागिरी शहर परिसरात तोतया पोलिसांनी दोन महिलांची १ लाख ४० हजार २०० रूपयांची फसवणूक केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. मंगळवारी…

रत्नागिरी येथील पुरातत्त्व कार्यालयाला बीडीएस यंत्रणेच्या तांत्रिक कारणामुळे ६ कोटी रुपयांचा फटका बसला.