scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 4 of वाचक News

आसाममधील हिंसाचार कधी संपणार?

आसाममध्ये नुकतेच बोडो दहशतवाद्यांनी आदिवासी जमातीवर हल्ला करून ७८ जणांना ठार केले. या घटनेमुळे आसामातील आदिवासींच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर…

कसे व्हावे शिवरायांचे स्मारक?

महाराष्ट्र सरकारने मुंबईच्या समुद्रामध्ये शिवाजी महाराजांचा एक भव्य पुतळा उभारून तेथे त्यांचे स्मारक उभे करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी शंभर कोटी…

मी मुख्यमंत्री झालो तर..

मी मुख्यमंत्री झालो तर.. खरं तर हा मुद्दाच नाही कारण मीच मुख्यमंत्री होणार आहे. मी निवडणूक हरलो तरी मागच्या दरवाजांनी…

खड्डेराया

‘‘आरं, आरं, ए गंपुनाना, कुटं चाललास गचकं खात-’’ ‘‘अगं काकी, गचकं कसलं घेऊन बसलीस, रस्त्यानं असंच चालतात माणसं.’’ ‘‘रस्ता असतो…

तिळगूळ घ्या, गोड गोड बोला

‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला’ असे म्हणत आली संक्रांत. तिळगूळ म्हणजे तीळ आणि गूळ यांचे मिश्रण. थंडीच्या दिवसांत स्निग्धपणासाठी तीळ…

अरे संस्कार.. संस्कार

परवा बुटिकमध्ये गेले होते. बुटिकवालीची मैत्रीण आपल्या साताठ वर्षांच्या मुलीला फॅशनचा ड्रेस-अनारकली शिवायला टाकायला आली होती. त्यांचा संवाद ऐकला..

कसे व्हावे शिवरायांचे स्मारक?

महाराष्ट्र सरकारने मुंबईच्या समुद्रामध्ये शिवाजी महाराजांचा एक भव्य पुतळा उभारून तेथे त्यांचे स्मारक उभे करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी शंभर कोटी…

प्रभावशाली आणि नि:स्पृह

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ज्यांचा प्रभाव आहे, अशा काही जणांपैकी एक म्हणजे अनंतराव काळे. त्यांचा परिचय-

सर्व काही पर्यटन उद्योगासाठी

सध्याचा काळ हा अभयारण्य निर्मितीचा काळ आहे. गावाजवळच्या राखीव जंगलांना अभयारण्याचा दर्जा दिला जातो आहे तर असलेल्या अभयारण्याची हद्द वाढवून…

पानाचा रंगेल विडा

भारतीय संस्कृतीत विडय़ाच्या पानाचे महत्त्व आहे. मंगल प्रसंगी पानाचा उपयोग केला जातो. पूजा, अर्चा, विवाह प्रसंग किंवा करमणुकीच्या कार्यक्रम प्रसंगी…

मैफील

अगदी परवा गाणे लागले होते रेडिओवर ‘मैफील में जल उठी शमा परवाने के लिये,’ आणि अनंत मैफीलींचे झंकार मनाला सुखावून…