वाचकांची पत्रे News
‘अल्गोरिदमच्या चक्रव्यूहात गांधी!’ हा लेख (१ ऑक्टोबर) वाचला. या डिजिटल युगात, देवांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्व काही ‘मीम मटेरियल’ झाले आहे, आणि…
‘चषकातील वादळ!’ (लोकसत्ता- ३० सप्टेंबर) हे वार्तांकन वाचले. ‘टी-ट्वेंटी एशिया कप’मध्ये खिलाडू वृत्तीऐवजी जे द्वेषाचे वातावरण निर्माण झाले ते खेळाला हानीकारक…
हल्ली देशप्रेम दाखविण्यासाठी उन्मादी साजरीकरण हाच एकमेव मार्ग असल्याचे जवळपास सर्वमान्य झाल्याने आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानवर विजय मिळाल्यावर…
दुष्काळग्रस्त मराठवाडा, सोलापूर तसेच सातारा जिल्ह्यातील माण तालुका येथील अतिवृष्टीची चर्चा करताना एका वास्तवाकडे मात्र दुर्लक्ष होत आहे आणि ते…
‘जुगार जुगाड !’ हे संपादकीय ( २६ ऑगस्ट) वाचले. ऑनलाइन गेमिंग जुगारामुळे अनेकांची आयुष्ये उद्ध्वस्त झाली हे या बंदीमागील सरकारकडून सांगण्यात…
‘जुगार जुगाड!’ हा अग्रलेख (२६ ऑगस्ट) वाचला. २० हजार कोटींचा प्रचंड मोठा निधी आणि तब्बल दोन लाख कर्मचाऱ्यांना काम देणारा ऑनलाइन…
उत्तर भारतात निघणाऱ्या कावड यात्रेत गेली काही वर्षे होत असलेली दांडगाई, अरेरावी आणि त्यातून कायदा व सुव्यवस्थेचे निर्माण होत असलेले…
मुंबई उच्च न्यायालय अनेक मार्गदर्शक निर्णयांसाठी ओळखले जाते; मात्र या निर्णयामुळे काही गंभीर प्रश्न उपस्थित होतात.
‘स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचाराचा परवाना नव्हे’ या उक्तीचा आधार घेऊन, सत्ताधाऱ्यांनी माध्यमांची गळचेपी करू पाहणे निषेधार्हच. आपली दुष्कृत्ये बाहेर येऊ नयेत,…
अल्प उत्पन्न गटातील तसेच शारीरिक आणि सामाजिकदृष्ट्या अशक्त गटातील मदत आवश्यक असणाऱ्या नागरिकांकडे अनुकंपाऐवजी लोढणे म्हणून पाहणारे राज्यकर्ते सत्ताधारी झाले…
विद्वेष आणि दांभिकपणा ज्यांच्या नसानसात ठासून भरला आहे त्या भाजपकडून काय अपेक्षा करणार? आपली नाकर्तेपण लपविण्यासाठी आणीबाणीसारख्या विस्मृतीत गेलेल्या घटनांकडे…
मत देण्यासाठी अत्याग्रह पण ते एकदा देऊन झाले की नंतर पाच वर्षे बिलकुल मत व्यक्त करायचे नाही हा दुराग्रह, ही…