वाचकांची पत्रे News

उत्तर भारतात निघणाऱ्या कावड यात्रेत गेली काही वर्षे होत असलेली दांडगाई, अरेरावी आणि त्यातून कायदा व सुव्यवस्थेचे निर्माण होत असलेले…

मुंबई उच्च न्यायालय अनेक मार्गदर्शक निर्णयांसाठी ओळखले जाते; मात्र या निर्णयामुळे काही गंभीर प्रश्न उपस्थित होतात.

‘स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचाराचा परवाना नव्हे’ या उक्तीचा आधार घेऊन, सत्ताधाऱ्यांनी माध्यमांची गळचेपी करू पाहणे निषेधार्हच. आपली दुष्कृत्ये बाहेर येऊ नयेत,…

अल्प उत्पन्न गटातील तसेच शारीरिक आणि सामाजिकदृष्ट्या अशक्त गटातील मदत आवश्यक असणाऱ्या नागरिकांकडे अनुकंपाऐवजी लोढणे म्हणून पाहणारे राज्यकर्ते सत्ताधारी झाले…

विद्वेष आणि दांभिकपणा ज्यांच्या नसानसात ठासून भरला आहे त्या भाजपकडून काय अपेक्षा करणार? आपली नाकर्तेपण लपविण्यासाठी आणीबाणीसारख्या विस्मृतीत गेलेल्या घटनांकडे…

मत देण्यासाठी अत्याग्रह पण ते एकदा देऊन झाले की नंतर पाच वर्षे बिलकुल मत व्यक्त करायचे नाही हा दुराग्रह, ही…

जागतिक पातळीवर स्पर्धा करताना अजूनही काही मूलभूत प्रश्न उभे राहातात. भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणारी आहे, असा संदेश सातत्याने…

अपेक्षेप्रमाणे पंतप्रधान मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरचा उपयोग आपल्या प्रत्येक सभेत, भाषणात करून भाजपसाठी निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे असेच वाटते.

हे जल्पक टोळ आपल्या विद्वेषी पोस्ट्स केवळ काही मिनिटांमध्ये देशभरात प्रसृत करून विशिष्ट समाजातील आपल्याच निष्पाप देशबांधवांचे जगणे असह्य करून…

‘उन्हाळ्यामुळे दूध संकलनात झालेली घट आणि आइस्क्रीमसह मागणी वाढल्याने तसेच उन्हाळ्यातील चारा आणि पाणीटंचाईमुळे दूध उत्पादन खर्चात वाढ झाली’ आदी…

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ऐरणीवर आली आहे. लोकशाही ठोकशाही होत चालली आहे. प्रसिद्ध अमेरिकी विद्वान विल ड्युरान्ट यांनी लोकशाही चालवणारी…

अगदी चीनने तयार केलेली विमाने पाकिस्तान विकत घ्यायला तयार होत नाही. इतके हे तंत्रज्ञान काही मोजक्या (रशिया, फ्रान्स, स्वीडन व…