scorecardresearch

आमदारांची ठोकशाही निषेधार्ह

पूर्वीच्या जमान्यातले दत्ता पाटील, गणपतराव देशमुख, कृष्णराव धुळप यांच्यासारखे मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातून सायकलवरून किंवा पायी फिरणारे अभ्यासू आमदार कुठे आणि आताचे…

शिवरायांच्या शिस्तीचे ‘स्मारक’ कधी होणार?

‘गडकिल्ल्यांच्या दुर्दशेला धोरण नव्हे, निसर्ग जबाबदार’ आणि ‘शिवराय स्मारकासाठी जागा सापडली’ या दोन्ही बातम्या (लोकसत्ता, २९ मार्च) वाचून वाटले की…

दुष्काळातील जनावरांना कोकणचा आधार मिळेल?

आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर दुष्काळाने वैरणचारा व पाण्याचे संकट आले असताना मराठवाडय़ातले शेतकरी पाण्याविना आपली जनावरे वाऱ्यावर सोडत आहेत.. अशा वेळी…

अनाठायी खर्च आणि बौद्धिक दिवाळखोरी

‘अरबी समुद्रातच शिवस्मारक उभारणार’ या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या घोषणेची बातमी (लोकसत्ता, १४ एप्रिल) वाचली. त्यावर लगेच दुसऱ्या आणि तिसऱ्या…

दुष्काळावर कायमस्वरूपी उपाय हवे

सध्या पश्चिम महाराष्ट्रावर मोठय़ा प्रमाणात दुष्काळाचे सावट आहे. याकरिता केंद्र सरकारने १०० कोटी रुपये मदत निधी दिला आहे, तरीही जनतेचा…

हे ‘सेलेब्रिटी’ कोणी निर्माण केले?

काही वलयांकित व्यक्तीच्या बाबतीत प्रदीर्घ काळ चालणारे न्यायालयीन खटले त्यांच्या पथ्यावर पडत असावेत. समाजही सगळे लगेच विसरतो. एका माजी क्रिकेटपटूच्या…

गोकुळाष्टमी, धुळवडीची ‘बापू’गिरी

आसारामबापू व त्यांच्या भक्तांनी केलेल्या पाण्याच्या नासाडीबद्दल प्रसारमाध्यमांनी, लोकप्रतिनिधींनी व सर्वानीच खूप ओरड केली हे योग्यच झाले. पण गेली काही…

कोकणवासीयांचा बळी टाळण्यासाठी बोटसेवा सुरू करा

खेड येथील अपघातात ३७ निष्पाप प्रवाशांच्या मृत्यूला कोकणातील आमदार-खासदारांचा नाकत्रेपणा जबाबदार आहे. गेली १५० वष्रे चालू असलेली प्रवासी जलवाहतूक -…

‘आधार’ची ओळख तरी कशाला?

सरकारने जनतेला दिलेल्या शिधावाटप पत्रिकेवर ठळकपणे लिहिलेले आहे की, ते कार्ड फक्त शिधावाटपासाठी असून अन्य कोणत्याही पुराव्यासाठी नाही, पण तरीसुद्धा…

उसाला दोष का?

राज्याच्या पाणीटंचाईसाठी उसाची शेती जबाबदार आहे या आशयाचा रमेश पाध्ये यांचा लेख (१४ मार्च) वाचला. शेती क्षेत्रातील जाणकाराने नाण्याची एकच…

संबंधित बातम्या