Page 8 of वाचकांच्या प्रतिक्रिया News

सैन्यबळाच्या वापराची धमकी किंवा त्याचा प्रत्यक्ष वापर हा सर्वात शेवटचा पर्याय असावा.

माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झालेल्या भरभराटीमुळे निवडक शहरांमध्ये देशाची निम्मी लोकसंख्या एकवटली गेली आहे.

मी काही दशकांपूर्वी कस्तुरबा रुग्णालयात कार्यरत असताना तिथे विविध चाचण्यांचे अहवाल मराठीत देण्यास सुरुवात झाली होती.

दोन प्रमुख पक्षांत ही निवडणूक झाली असती तर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा आणि दशा स्पष्ट झाली असती.

मुळात लिझ मॅडम निवडून आल्या यावरून ब्रिटनमधील हुजूर पक्षीय मतदार करकपातीच्या पोकळ आश्वासनांना भुलला हेच सिद्ध होते

सत्ताधाऱ्यांचा संप्रदायवाद हा उपासमारीवर उपाय असू शकत नाही.. असल्यास या २२ कोटी लोकांच्या हातात संप्रदायाचे झेंडे तरी द्यावे.

आता कोणीच परत फिरू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण केली गेली आहे, जे जे महाशक्तीला हवे होते तसेच घडत आहे.

मुदलात निवडणूक प्रक्रियेच्या अधीन असलेले आपण सर्वप्रथम जनतेला उत्तरदायी आहोत, याची तरी जाणीव सरकारला आहे का, याबद्दलच शंका आहे.

महात्मा गांधी रोजगार हमी योजना ही तरुणाईला खड्डे खोदण्याचा रोजगार देणारी योजना आहे असे पंतप्रधान संसदेत गर्जले होते

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या हस्ते मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरील संगमरवरी दशसूत्री फलकाचे अनावरण करण्यात आले होते.

भारतीय लोकशाही आहे येथे कोणी काय खावे आणि पैसे मिळविण्यासाठी कशाच्या जाहिराती कराव्यात यावर निर्बंध नसावेत.

रशियन सैनिकांनाही आता आपण युक्रेनशी युद्ध का करत आहोत, हेच कळेनासे झाले आहे