वाचकांचा प्रतिसाद News
 
   डौलदार दिसणाऱ्या नवी मुंबईच्या पोटात प्रकल्पग्रस्तांची तब्बल ९५ गावे सामावलेली आहेत. ५०-५५ वर्षांपूर्वी सरकारने या सर्व गावांची पूर्ण जमीन नवी…
 
   आयोग हा मतदार आणि लोकशाही यांच्यातील दुवा असल्याने त्याच्यावरील शंका या केवळ राजकीय नसून लोकशाहीच्या भवितव्याच्या दृष्टीने गंभीर आहेत.
 
   कोविड साथ पळवून लावण्यासाठी थाळ्या आणि टाळ्या वाजवण्यास सांगितले आणि समाजाने त्यास उदंड प्रतिसाद दिला.
 
   ‘ओबीसी समाज नागपुरातील मोर्चावर ठाम’ हे वृत्त (लोकसत्ता- ५ ऑक्टोबर) वाचले. सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून दोन्ही समाजांमध्ये निर्माण झालेला…
 
   संघ/ भाजप विरोधात जनवादी आघाडी बनवण्यासाठी अशी जाण महत्त्वाची आहे, पण त्याचबरोबर अनेक बाबतीतील त्यांच्या भूमिकांमधील मोठ्या अंतराचीही जाणीव ठेवली…
 
   वस्तू व सेवा करप्रणाली अधिक सोपी व पारदर्शक असेल, त्यामुळे व्यावसायिकांवरील भार कमी होईल, अशी अपेक्षा होती.
 
   हैदराबाद गॅझेटच्या आधारे कुणबी नोंदी शोधून प्रमाणपत्र देण्याचा मार्ग सरकारने निवडला. पण हा तोडगा समस्येच्या मुळावर घाव घालणारा नाही.
 
   पाश्चात्त्य विचारसरणीवर आधारित स्वप्नांना मुरड घालून भारताला डाव्या विचारसरणीच्या चीन आणि रशियाच्या जवळ जावे लागले. या दोन्ही देशांनी समाजवादी विचारसरणीतून…
 
   लोकांनी सर्वसामान्यांचे नेतृत्व, कधीच मॅनेज न होणारे नेतृत्व अशा भावनेमुळे मनोज जरांगे पाटील यांच्यावर सर्वांत जास्त विश्वास ठेवला.
 
   ‘जुगार जुगाड!’ हा अग्रलेख (२६ ऑगस्ट) वाचला. २० हजार कोटींचा प्रचंड मोठा निधी आणि तब्बल दोन लाख कर्मचाऱ्यांना काम देणारा ऑनलाइन…
 
   राज्य मागासवर्ग आयोगाने शिफारस करताना मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे म्हणून त्यांना आरक्षण देण्यात यावे अशी शिफारस केलेली…
 
   जागतिक बाजारपेठेत अस्थिरता निर्माण होत आहे. अमेरिका स्वत:च आपल्या पारंपरिक व्यापारी भागीदारांशी संबंध बिघडवत आहे.
 
   
   
   
   
   
  