scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

निकाल टक्केवारीचा चढता आलेख

यंदा बारावीच्या परीक्षेत सर्वच जिल्ह्य़ांच्या निकालाच्या टक्केवारीत वाढ झाल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे भंडारा जिल्ह्य़ाच्या टक्केवारीत झालेली वाढ लक्षणीय आहे.

नाशिक विभागाचा राज्यात सर्वात कमी निकाल

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत राज्यात सर्वात कमी निकालाची नोंद नाशिक विभागीय मंडळात झाली.

कोल्हापूर विभाग ९२.१३ टक्के

बारावीच्या परीक्षेत कोल्हापूर विभागाचा ९२.१३ टक्के इतका विक्रमी निकाल बुधवारी लागला. निकालाची वैशिष्टये मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांच्या तुलनेत ७.४२ टक्के…

नगरचा बारावीचा निकाल ९२.२७ टक्के

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागीय मंडळाने मार्च २०१५ मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला असून त्यात…

पुणे विभागातील विद्यार्थ्यांसाठी मदतक्रमांक

परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे, अनुत्तीर्ण झाल्यामुळे निराश झालेल्या विद्यार्थ्यांना समुदेशन करण्यासाठी पुणे विभागीय मंडळाने समुपदेशकांची नियुक्ती केली आहे.

आधीचा निकाल जाहीर न करताच पुढच्या परीक्षेचे अर्ज

राष्ट्रीय पात्रता परीक्षेच्या (नेट) प्रवेशअर्जातच मोठी लूट सुरू असल्याची बाब आता पुढे आली आहे. पूर्वी विद्यापीठ मान्यता आयोग (यूजीसी) ही…

नवी मुंबईत राष्ट्रवादीचेच वर्चस्व, महायुतीचे स्वप्न अपूर्णच

नवी मुंबई महानगरपालिकेत गेली वीस वर्षे गणेश नाईकांच्या रूपाने असणारी राष्ट्रवादीची सद्दी शिवसेना संपवणार का, याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले

आयोगाच्या निकालांना मुहूर्त

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे रखडलेले निकाल जाहीर करण्यासाठी मुहूर्त मिळाला आहे.

संबंधित बातम्या