यंदा बारावीच्या परीक्षेत सर्वच जिल्ह्य़ांच्या निकालाच्या टक्केवारीत वाढ झाल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे भंडारा जिल्ह्य़ाच्या टक्केवारीत झालेली वाढ लक्षणीय आहे.
बारावीच्या परीक्षेत कोल्हापूर विभागाचा ९२.१३ टक्के इतका विक्रमी निकाल बुधवारी लागला. निकालाची वैशिष्टये मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांच्या तुलनेत ७.४२ टक्के…
परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे, अनुत्तीर्ण झाल्यामुळे निराश झालेल्या विद्यार्थ्यांना समुदेशन करण्यासाठी पुणे विभागीय मंडळाने समुपदेशकांची नियुक्ती केली आहे.